साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

Oct 23, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.
हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.
शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.
म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार करा.
हा काळ तुमच्या उत्कर्षाचा आहे — तो तुमचं कल्याणच करणार आहे.

स्वामी भक्त हो आपण आपल्या चॅनल वर आपले प्रश्न जे आहेत त्यावर चिंतन मनन करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ज्याचा उपयोग सर्वांना होणार आहे त्यामुळे आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता किंवा कंमेंट मध्ये मांडू शकता आपण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.. सर्वप्रथम आपले चॅनेल लाईक share आणि सुब्स्क्रिब करा.. आजचा आपला विषय आहे साडेसाती म्हणजे काय ? साडेसाती मध्ये काय करावे.. चला तर मग सुरवात करूया.. साडेसाती” म्हणजे शनी ग्रहाचा एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीवरून साडे-सात वर्षांचा प्रवास (7.5 वर्षे).
यात शनी तीन राशींमध्ये भ्रमण करतो:जन्मराशीच्या आधीची रास (२.५ वर्षे) जन्मराशी (२.५ वर्षे) जन्मराशी नंतरची रास (२.५ वर्षे) म्हणजे एकूण २.५ + २.५ + २.५ = ७.५ वर्षे → म्हणून नाव “साडेसाती”.साडेसाती तेव्हा सुरू होते, जेव्हा शनी जन्मराशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो.
उदा. — जर एखाद्याची जन्मराशी “मकर” असेल, तर शनी धनु राशीत आला की साडेसाती सुरू होते आणि कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर संपते.अनेक लोक साडेसाती आली कि घाबरतात आणि मग आपल्या नशिबाला दोष देतात.. पण हा काळ आपल्या उत्कर्षाचा काळ असतो.. शनी देव हे आपल्या कर्माचा हिशोब पाहतात पहा चांगले कर्म असेल तर चांगले फळच मिळेल.. म्हणजेच साडेसाती हा शब्द आपणस सदैव चांगले कर्मच करण्याचा उपदेश करत आहे नाही तर आपण वाईट अश्या परिणामांना सामोरे जावे लागते… म्हणजेच साडेसाती हा आपल्या कर्माचा आरसा आहे.. आता अनेकांना साडेसाती मध्ये दुःख यातना भोगाव्या लागतात पण याच साडेसाती मध्ये आपला उत्कर्ष होत असतो.. पण त्या आपल्याला हि समज असणे आवश्यक आहे कि हि साडेसाती माझे कल्याणच करणार आहे.. हा विश्वास .. श्रद्धा असली पाहिजे.. पहा एखादी गोष्ट वाईट म्हंटल कि आपले वाईटच होते.. जसे आपले विचार तसे आपले जीवन.. साडेसाती मध्ये मन घाबरते खरंतर मनाला सांगा आता तर माझा चांगला काल सुरु झाला आहे.. हो थोडे कष्ट यातना होत आहेत पण या काही वेळे नंतर मला सुखी करणार आहेत.. मला माझ्यात बदल करणे आवश्कयक असेल तो बदल करावा लागेल.. हि तर माझ्या चांगल्या आयुषची सुरवात आहे.. आता मी थांबणार नाही तर लढणार आहेकारण शनिदेव हे माझे कल्याणच करणार आहेत.. आता यात काय करावे.. सर्वप्रथम आपले विचार वर काम करा ते सकारात्मक बनवा.. त्या साठी चांगले पुस्तक वाचा.. शनी देवाला प्रार्थना करा.. शनी मंत्र म्हणा.. मनाला सांगा हा माझ्या उत्कर्षाचा काळ आहे.. जे काही घडतंय, ते माझ्या विकासासाठी घडतंय.” शनी महाराज माझे शत्रू नाहीत तर ते माझे कल्याण करणारे आहेत.. ते माझे उत्कर्ष करत आहेत.. पहा एक विचार किती फरक पडतो.. पहा नक्कीच मार्ग सापडू लागेल.. आज इथे थांबू पुन्हा भेटू नवीन प्रश्न आणि त्यावरील चितनं मनन घेऊन तो पर्यत आपले काही प्रश्न असतील तर पाठवा..द धन्यवाद


Share
और पढिये !!

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...