Share

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन ‘होकार’ देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे “नाही” बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता गुण वाढवण्यास सांगत आहेत.. पहा विश्वसनीयता हा शब्द आपण अनेकदा ऐकतो बोलतो.. पण हा गुण आपण इतरांकडून अपेक्षा करतो पण हा गुण आधी आपण विकसित करणे आवश्यक आहे. तो कसा विकसित करायचा हे स्वामींनी आपणस सांगितले आले.. पहिल्याच ओवीत स्वामी सांगत आहेत अरे एखादे कार्य आहे जे करणे आपणस शक्य नसेल तर स्प्ष्ट पणे नकार दे.. उगाचच भावनिक होऊन होकार देऊ नकोस.. म्हणजे नेमकं काय तर आपण एका उदाहरणातून पाहू.. समजा आपणस कुणीतरी उसने पैसे मागत आहे.. आता ती व्यक्ती म्हणते मला १०० रुपये उसने देतोस का ? दोन तीन दिवसांत दिले तरी चालतील.. आपण त्या व्यक्तीला पैसे देत असू तर काहीच हरकत नाही.. पण कधी कधी आपण काय करतो आपणस देण्याची इच्छा नसते..पण त्याला वाईट वाटू नये यासाठी आपण देतो म्हणतो किंवा खोटं खोटं प्रयत्न करतो म्हणतो.. ती व्यक्ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवते.. आपण मात्र तिला पैसे देत नाही..जेव्हा दोन दिवसांनी आपण त्या व्यक्तीला सांगतो अरे शक्य नाही.. हेच आपण जर त्या व्यक्तीला पहिल्यांदाच सांगितले असते कि मला पैसे देणे शक्य नाही.. जेव्हा आपण नाही म्हंटलो तेव्हा कदाचित तिला वाईट वाटले असते पण त्या व्यक्तीला आपल्या बाबत भविष्यात विश्वास निर्माण होईल कि व्यक्ती जे म्हणते तेच करते.. इथे आपण अनेक उदाहरणा द्वारे हि स्वामी वाणी समजून घेऊ शकतो.. थोडक्यात आपल्या बोलण्यात मृदु भाषेत स्पष्टपणा असावा.. हा सप्ष्टपणा आपल्यात आत्मविश्वास निर्माण करेल..आपले संपूर्ण व्यक्तिमत्व हे विश्वसनीय असे बनेल.. धन्यवाद स्वामी .. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय .. !


Share
और पढिये !!

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

उगाचि भितोसी भय हे पळू दे - आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते... उद्या काय होईल... माझे अमुक काम होईल कि नाही... आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते... उद्या काय होईल याची... कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

https://youtu.be/6tmiZRVB_Sg   श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे... ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत . आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात...

देवघर कसे असावे

देवघर कसे असावे - खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत... यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि... देव घर कसे असावे... ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते...आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर...

अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते... ते मठाधिपती होते... एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता... त्या...

श्री गजानन चरित्र दर्शन ८

हमने लीला क्रमांक ८ मी देखा श्री गजाजन महाराज बंकटलाल के घर पर हि रहे... दुसरे दिन श्री महाराज कि विविध सुंगधी द्रव्य... से उनो मंगल स्नान किया गया... उनकी षोडष उपचार सहित पूजा कि गई... नैवैद्य भी दिखाया... सचमे इतना भक्ती मय  वातावरण था कि सभी लॉग सबकुछ भूलकर श्री...

लक्ष्मी पूजन – प्रार्थना

चला आपण सर्वानी लक्ष्मी पूजनाची तयारी केली असेलच... आपण आज पर्यंत अनेकदा लक्ष्मीपूजन केली असतील... हा उत्सवच आहे मुळात प्रकाशाचा... आपण सर्व जण पूजा करतो... आज आपण लक्ष्मी ची प्रार्थना करणार आहोत... आपणा सर्वाना विनंती आहे आपण घरच्यांनी सर्वानी एकत्र मिळून हि...

साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता... आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो... कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो... त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे......

साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग

शीर्षक पढ़कर आप बोलेंगे ये क्या बात कर रहे है... आज तक साढ़ेसाती यह शब्द सुनकर ही हमें डर लगता है और आप बोल रहे है... साढ़ेसाती यानी - हमारे उन्नति का राजमार्ग...अगर हमने किसी को पूछा की आपको साढ़ेसाती शुरू है क्या ? अगर वो आदमी तकलीफ में हो तो उसे साढ़ेसाती हो या ना हो......

श्री गजानन महाराज दर्शन लीला 7

श्री बंकटलाल इन्होंने  अपने पिताजी श्री भवानी रामजी से श्री गजानन महाराज जी के बारे सबकुछ बताया और उनसे श्री महाराज को अपने घर पर ले आने की अनुमती  माँगी ..श्री भवानी रामजी ने उनको अनुमति दी... अब  श्री बंकटलाल जी उन्हें ढूंढने लगे... चार दिन के  बाद संध्या समय को...