नामाचा नको कंटाळा !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५)

आजचे चिंतन-मनन

नामाचा नको कंटाळा !
स्वामींचा असावा जिव्हाळा !!
प्रेमभावे नित्य आळवावा !
स्वामी माझा !!
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ, चर्चा वा इतर गोष्टीचा पण स्वामीं नाम घ्यावे म्हंटलं की झोप येते, कंटाळा येतो..मग आपण स्वामीं नाम घेत नाही..खरंतर दिवसभरात किमान १ तास आपण सोशल मीडियावर असतो..हा १ तास आपण स्वामीं नाम सेवे साठी देऊ शकतो..पण आपला जिव्हाळा आहे..भौतिक वस्तू मध्ये..स्वामीं नामा वर जिव्हाळा निर्माण होण्यासाठी प्रथम आपणस स्वामीं नाम घ्यावे लागेल..आपल्या मनाला घेऊन आपणस रोज १ माळ, 3 माळ ११ माळ, २१ माळ जप सेवा करावी लागेल..तेव्हा हळूहळू स्वामीं नामात आपणस प्रेम, जिव्हाळा निर्माण होईल..एकदा स्वामीं नामात प्रेम निर्माण झाले की..आपले जीवन म्हणजे..आनंददायी असणार यात काहीच शंका नाही…जर चिर आनंद हवा असेल तर स्वामीं नाम घ्या..आपला प्रत्येक श्वास हा स्वामीमय बनला पाहिजे..स्वामीं नाम सेवेला पर्याय नाही..आणि जेव्हा आपल्याला स्वामीं नाम।महिमा समजेल तेव्हा.. ह्रदयातून स्वामीं नामाचे प्रेम अश्रू येतील..स्वामीं आपल्याला मिठीत घेण्यास तयार आहेत..पण आपण इतरत्र भटकत आहोत..अमुक गोष्ट केली तर स्वामीं खुष होतील..आणि माझे अमुक अमुक काम होईल..अहो आपले काम तर होणारच आहे..पण स्वामीं त्या पेक्षा मोठी गोष्ट आपणस देऊ करत आहेत..आपण फक्त प्रेम भावनेने स्वामीं नाम घेणे आवश्यक आहे..आपणस विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..बाकी कोणती सेवा करण्याची गरजच भासणार नाही..फ़क्त स्वामीं नामला मिठी मारा..जर स्वामीं नी मिठीत घेतले नाही तर सांगा..स्वामी माझा कधीच निराश करत नाही..फक्त गरज आहे स्वामीं नाम सेवेची..धन्यवाद स्वामीं..!


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......