श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

Nov 28, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते… आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले … त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की तुम्हाला गरज वाटत असेल तर मालिनी यांच्या घरातून झुणका आणि भाकरी घेऊन या असे महाराजांनी सांगितल्यावर पितांबर झुणका भाकर घेऊन आला ती झुणका भाकरी महाराजांनी खाल्ली आणि पितांबरला ते म्हणाले की हा मटका घेऊन जा आणि त्या नदीतून पाणी घेऊन ये.. तर पितांबर त्यांना म्हणाला की महाराज तेथे पाणी खूप कमी आहे आणि त्या पाण्यातून खूप वास येत आहे तुमची परवानगी असेल तर मी दुसऱ्या ठिकाणावरून चांगले म्हणजे शुद्ध पाणी घेऊन येतो त्यावर श्री महाराज म्हणाले की त्या ठिकाणावरूनच पाणी आण आणि पाणी हाताने नको भरू मटक्यानेच पाणी भर त्यानंतर श्री महाराजांची आज्ञा अनुसरून पितांबर  तेथे गेले.. तेथे गेल्यानंतर त्यांनी बघितले की पाणी तर हाथानेच भरण्यासारखे आहे पण महाराजांची आज्ञा होती म्हणून त्या अनुसार त्यांनी मटका पाणी भरण्यासाठी नदी मध्ये बुडवला त्यावेळी चमत्कार झाला मटका तर भरला पण त्या ठिकाणी त्या नदीमध्ये भरपूर पाणी आले आणि ते पाणी पण खूप शुद्ध होते की त्या मध्ये आपला चेहरा दिसेल हे सर्व पाहून पितांबर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्री गजानन महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज यांचा जयजयकार असो.

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध

वरील लीलेच्या माध्यमातून आपणास श्री महाराज अनेक बोध देत आहे तसे पहिला गेले तर प्रत्येक लिलेचा  बोध वेगळा असेलच परंतु श्री  महाराज आपल्याला वेगवेगळा बोध देतात येथे श्री महाराज यांना बंकटलाल आणि पितांबर यांनी विचारले की तुमच्या साठी जेवण घेऊन येऊ का ?तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन…  येथे महाराज सांगतात की तुम्ही ज्या देवाची सेवा करतात ती कशासाठी ?तर ती तुमच्यासाठी परंतु आपण म्हणतो की मी देवाची सेवा केली आणि हीच चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून श्री महाराज आपल्याला सांगतात की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन म्हणजेच देवाची ची सेवा करा श्री महाराज यांनी सांगितले की झुणका भाकरी घेऊन या पहा येथे श्री महाराज आपल्यला सांगतात की भाकरीच्या पिठासारखे मऊ आणि चटणी सारखे कणखर बना तरच आपले जीवन आनंदमय होईल.. येथे पितांबर च्या कृतीतून आपल्याला कळते की गुरूच्या आज्ञेचे पालन कश्या प्रकारे केले पाहिजे मनात कोणत्याही प्रकारे शंका न घेता गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्याच श्रद्धेचे फळ म्हणजे त्यांना स्वच्छ म्हणजे शुद्ध पाणी प्राप्त झाले ह्याच्यावर आपण मनन  चिंतन करू या

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...