अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४)

आजचे चिंतन-मनन

अनन्य भक्ती दे समर्था !
अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!
निरंतर ध्यास दे समर्था !
आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.. स्वामी आपणस आवश्यक असणारी भौतिक वस्तु आपण मागतं असतो .. पण आपली भौतिक गरज कधीच संपत नाही.. एक गरज संपली कि आपण दुसरे काही तरी मागतच असतो.. इथे आपण स्वामींना जे खरंच मागायचे आहे ते मागत आहोत.. अनन्य भक्ती.. अशी भक्ती जी भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे..इथे संपूर्ण समर्पण भाव आहे..काही होवो स्वामी जे करणार ते योग्यच आहे.. असा भाव.. अनन्य भक्ती ची अवस्था स्वामी कृपेशिवाय नाही प्राप्त होऊ शकत.. त्या साठी कायम आपणस स्वामी चरित्रावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे..अतूट अभेद्य श्रध्दा.. हि श्रध्दा ची उच्च्तम अवस्था आहे.. म्हणजेच कोणताही प्रसंग असो.. मुखातून फक्त स्वामी नामच येते.. किती अडचण असो.. समस्या असो.. स्वामी नामच येते..म्हणजेच इथे आपली श्रद्धा इतकी असावी कि काही होवो स्वामी सेवा सुटता कामा नये…आपल्या मनाला फक्त स्वामी सेवेचाच ध्यास लागावा.. जेव्हा अनन्य भक्ती,अतूट अभेद्य श्रध्दा, निरंतर ध्यास निर्माण होईल तेव्हा आपले जीवन हे आनंदी बनेल.. आणि आपली सेवा हि सेवा न राहता सेवेचा महायज्ञ होईल.. म्हणूनच स्वामींना भक्ती श्रद्धा , विश्वास आणि स्वामी सेवेचा ध्यास मागा.. हे सर्व एका दिवसात मिळेल का? नाही या साठी आपणस अखंड स्वामी नाम सेवा करणे आवश्यक आहे.. आज आता पासून स्वामी सेवेस सुरवात करूया.. धन्यवाद समर्था… !


Share
और पढिये !!

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...