प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

Aug 25, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो यावर सर्व अवलंबुन आहे.. सर्वप्रथम प्रार्थना म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.. प्रार्थना म्हणजे सृष्टीतील प्रत्येकांच्या हितावह सृष्टीला घातलेले शाब्दिक… मानसिक… वैचारिक.. हृदयातून घातलेली साद म्हणजे प्रार्थना.. पहा खूप खोल असा अर्थ आहे..आपण म्हणाल असे कसे पहा आपण लहानपणी प्रार्थना करण्यास शिकलो.. दिवे लावताना आपणस प्रार्थना शिकवली ती आठवूया.. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥ ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे । तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात । घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो । घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥ दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन । दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥ अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥ हि प्रार्थना आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत.. यावर जर चिंतन मनन आपण केले तर आपणस जाणवेल कि प्रार्थना हि सृष्टीतील सृष्टीला प्रत्येकासाठी असते.. व्यक्तिगत नसते.. कसे पाहूया.. सर्वांचे कल्याण कर.. आरोग्य मिळू दे.. कुणाविषयी मनात वाईट विचार येऊ नयेत…आपण नमस्कार कुणाला करतो जो अंधार दूर करतो अश्या दिव्याला.. आपण दिवा तुळशीपाशी लावला आहे पण उजेड संपूर्ण घरात पसरला आहे.. म्हणजेच आपण प्रार्थना करत आहोत याचा परिणाम सर्व सृष्टीवर होत आहे..आपण यात घरातील वडील धाऱ्या माणसांना उदंड आयुष्य लाभो या साठी प्रार्थना करतो म्हणजे यात व्यक्तिगत स्वार्थ आहे का नाही… कारण घरचा धनी म्हणजे फक्त आपल्या घरातील व्यक्ती असा मर्यादित अर्थ नसून सर्वसामावेशक असा अर्थ आहे .. पहा तो कसा आपले कुटूंब प्रार्थना करते तेव्हा आपण अर्थ घेतो घरातील कर्ता म्हणजे जी कमावती व्यक्ती आहे तिच्या साठी.. जेव्हा कमवणारी व्यक्ती प्रार्थना करते तेव्हा अर्थ होतो तो समजा नोकरी करत असेल तर त्याचा धनी म्हणजे कंपनीचा मालक.. मालक प्रार्थना करत असेल तर त्याचा धनी आहेत त्याचे ग्राहक.. म्हणजेच हि एक साखळी आहे.. आपण प्रार्थना करताना जितकी ती सर्व समावेशक करू तितका अधिक चांगला व लवकर परिणाम आपणस प्राप्त होतो.. म्हणून नेहमी प्रार्थना करताना सर्वांसाठी करूया.. म्हणजेच संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करूया.. नक्कीच आपणस प्रार्थनेचा अर्थ समजला असेलच त्यावर कार्य करून आजपासून सर्वहितकारी प्रार्थना करूयात … !

चला आपण प्रार्थनेसाठी समर्थाला प्रार्थना करूया.. हे समर्था आज तू आम्हाला प्रार्थना म्हणजे काय हि समज दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. नेहमी आमच्याकडून संपूर्ण सृष्टीसाठी हितकारीच प्रार्थना करून घे… प्रत्येक प्रार्थनेत व्यक्तिगत हिताचा नाहीतर.. संपूर्ण सृष्टीच्या हिताच्या प्रार्थना ह्रद्यातून प्रगट कर.. कारण तीच प्रार्थना तू पूर्ण करतो जी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची असते ..हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

उगाचि भितोसी भय हे पळू दे - आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते... उद्या काय होईल... माझे अमुक काम होईल कि नाही... आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते... उद्या काय होईल याची... कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

https://youtu.be/6tmiZRVB_Sg   श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे... ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत . आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात...

देवघर कसे असावे

देवघर कसे असावे - खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत... यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि... देव घर कसे असावे... ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते...आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर...

अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते... ते मठाधिपती होते... एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता... त्या...

श्री गजानन चरित्र दर्शन ८

हमने लीला क्रमांक ८ मी देखा श्री गजाजन महाराज बंकटलाल के घर पर हि रहे... दुसरे दिन श्री महाराज कि विविध सुंगधी द्रव्य... से उनो मंगल स्नान किया गया... उनकी षोडष उपचार सहित पूजा कि गई... नैवैद्य भी दिखाया... सचमे इतना भक्ती मय  वातावरण था कि सभी लॉग सबकुछ भूलकर श्री...

लक्ष्मी पूजन – प्रार्थना

चला आपण सर्वानी लक्ष्मी पूजनाची तयारी केली असेलच... आपण आज पर्यंत अनेकदा लक्ष्मीपूजन केली असतील... हा उत्सवच आहे मुळात प्रकाशाचा... आपण सर्व जण पूजा करतो... आज आपण लक्ष्मी ची प्रार्थना करणार आहोत... आपणा सर्वाना विनंती आहे आपण घरच्यांनी सर्वानी एकत्र मिळून हि...

साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता... आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो... कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो... त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे......

साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग

शीर्षक पढ़कर आप बोलेंगे ये क्या बात कर रहे है... आज तक साढ़ेसाती यह शब्द सुनकर ही हमें डर लगता है और आप बोल रहे है... साढ़ेसाती यानी - हमारे उन्नति का राजमार्ग...अगर हमने किसी को पूछा की आपको साढ़ेसाती शुरू है क्या ? अगर वो आदमी तकलीफ में हो तो उसे साढ़ेसाती हो या ना हो......

श्री गजानन महाराज दर्शन लीला 7

श्री बंकटलाल इन्होंने  अपने पिताजी श्री भवानी रामजी से श्री गजानन महाराज जी के बारे सबकुछ बताया और उनसे श्री महाराज को अपने घर पर ले आने की अनुमती  माँगी ..श्री भवानी रामजी ने उनको अनुमति दी... अब  श्री बंकटलाल जी उन्हें ढूंढने लगे... चार दिन के  बाद संध्या समय को...