श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता… वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता… म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता… म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री महाराजांच्या काय मनात आले कुणास ठाऊक… श्री महाराज मुलांमध्ये बैसले आणि म्हणाले आम्हाला चिलीम हवी आहे कुणीतरी भरून द्यावी… हि महाराजांची वाणी होताच सर्व मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली… परंतु ती चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची आवश्यकता होती… आता सर्वांनां प्रश्न पडला कि विस्तव कुठून आणावा… तितक्यात तिथे श्री बंकटलाल आले… बंकटलालानी मुलांना विचारले काय झाले… तेव्हा मुले म्हणाली… महाराजांना चिलीम भरुन दिली आहे परंतु ती पेटवण्यासाठी अग्नी नाही… तेव्हा बंकटलाल म्हणाले चिंता कशाला करता… आपल्या गल्लीत जानकीराम सोनार आहेत ना त्याच्या कडे जाऊन अग्नी घेऊन या… त्याच्या व्यवसायाची सुरवात अग्नी सुरु करूनच होते… ती मुले सोनाराकडे गेली… सोनाराला अग्नी मागितला… सोनार त्या मुलांना रागावला आणि म्हणाला अरे काय तुम्ही त्या महाराजांच्या नादी लागला आहात .. मी काही अग्नी वगैरे देणार नाही.. जाऊन सांग त्यांना जर आहात तुम्ही साक्षात्कारी तर मग विस्तवाची काय गरज आहे.. पेटवा तशीच चिलीम… सर्व मुले नाराज झाली… मुलांनी सर्व वृत्तांत महाराजांना व बंकटलाल यांना सांगितला… हे ऐकून महाराज हसले … बंकटलाल महाराजांना म्हणाला मी अग्नी तयार करतो… तेव्हा श्री महाराज म्हणाले… अग्नी तयार करू नकोस… नुसती काडी चिलीम जवळ धर… श्री महाराजांच्या आज्ञे नुसार बंकटलाल यांनी नुसती काडी चिलीम जवळ धरली तर चमत्कार झाला… चिलीम पेटली… काडी जशी तशी राहिली…सर्वांनी महाराजांची ती लीला पाहिली आणि एका स्वरात  सर्वांनी श्री गजानन महाराज कि जय असा जय जयकार केला.

बोध – श्री महाराज आम्हाला वरील लीलेतून बोध द्या… महाराजांनी वरील लीला केली तो दिवस होता… अक्षय तृतीया … खरंतर अक्षय तृतीया म्हणजे आपल्यातील चांगल्या गुणांना वाव देणे… चांगले गुण वाढवणे.. पुण्य कमवणे… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त होय… पण तो मुहूर्त जर आपल्या जीवनात बदल घडवत नसेल तर त्या दिवसाला मुहूर्त कसे म्हणणार… श्री महाराजांची इच्छा होती कि जानकीराम सोनार यांच्या जीवनात बदल घडवावा… पुण्य वृद्धी व्हावी… या साठी श्री महाराजांनी चिलीम ओढण्याची लीला केली… महाराजांच्या इच्छे नुसार सर्व मुले जानकीराम यांच्याकडे अग्नी मागण्यासाठी गेले परंतु… श्री जानकीराम यांची पुण्याई कमी पडली त्या मुळे त्यांनी अग्नी दिला नाही उलट त्यांनी महाराजांची टीका केली… या सर्व प्रकारा मुळे मुले नाराज झाले परंतु महाराजांनी अग्नी शिवाय चिलीम प्रज्वलित करून सर्वांना अनुभूती दिली.. खरंतर वरील लीलेतील जानकीराम हे आपल्या मध्ये सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात असतात पण आपण त्या कडे लक्ष देत नाही… आणि एक दिवस असा येतो कि जसे श्री जानकी राम यांना परब्रह्म कृपा करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांचे पूर्व संस्कार आड आले… असेच आपल्या जीवनात देखील होत असते… या ठिकाणी अग्नी म्हणजे आपल्यातील असणारी शक्ती जागृतीचे एक प्रतीक आहे.. जसा दिवा लावण्यासाठी अग्नी हवा असतो तसे आपल्या जीवनात महाराजांची कृपा होण्यासाठी आपणस आपल्यातील अवगुणांवर काम करून त्यावर मात करायची आहे… जेणेकरून श्री महाराज आपल्या जीवनात जो प्रकाश निर्माण करू इच्छितात त्या साठी मार्ग मोकळा होईल . चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आजच्या लीलेला माध्यम करून आपण आम्हाला खरी अक्षय तृतीया काय असते याची समज दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आपण अनेकदा आमच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात.. परंतु आमचे मन या मध्ये बाधा निर्माण करते…आमचे मन जानकीराम यांच्याप्रमाणे कृती करते… आम्हाला त्या मुलानं प्रमाणे बनव… जसे ती मुले तुमच्या आज्ञे प्रमाणे कृती करण्यास तयार झाली… त्या प्रमाणे आमचे मन बनव… जेणेकरून तू जे काही मला देऊ इच्छितोस त्यात माझे मन बाधा निर्माण करणार नाही.. धन्यवाद आई… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… श्री गजानन महाराज कि जय ।।


Share
और पढिये !!

सच्ची पितृ पूजा

हर साल हम पितृ पूजा करते है.. हमारी संस्कृति में साल में १६ दिन हमारे पूर्वजों  की पूजा के लिए दिए है.. यह हमारे पूर्वजों  के प्रति सदभावना व्यक्त करने का दिन... सचमें हमारे पूर्वजोंने कितना विचार पूर्वक यह सब बनाए है..सचमें यह सब देखने के बाद गर्व होता है.. लेकिन कुछ...

श्री महालक्ष्मी पूजा

भाई और बहनो  आप सभी को नमस्कार ! हम सभी लोग अभी श्री गणपति बाप्पा और  साथ में कुछ लोग श्री महालक्ष्मी की भी पूजा कर रहे... सभी तरफ खुशियों का वातावरण है... या सभी पूजा पाठ जब देखता हु... उसके पीछे अपने पूर्वजों  की जो धारणा थी बहोत ऊँची थी... गणपति के साथ... श्री...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इनका जन्म ५ सितम्बर १८८८  को तिरुत्तनी गांव जो  चित्तोर जिल्हे में  तमिळनाडू राज्य में हुवा था | उन्होंने अपनी शिक्षा दर्शनशास्त्र में M.A. किया | उन्होंने शिक्षा पूरी होने के बाद साहयक प्रोफेसर का काम मद्रास प्रेसि डेंसी कॉलेज में और बाद में...

गजानन महाराज चरित्र दर्शन ३

गजाजन महाराज बोल रहे है - यह सम्पूर्ण सृष्टि ब्रम्ह व्याप्त है... यहाँ मैला या शुद्ध ऐसा कोई भेद नहीं   श्री गजानन महाराज जी ने भोजन किया यह हम ने दूसरी लीला में देखा... अब श्री महाराज जी का भोजन ख़त्म होने के बाद...उनको पीने के लिए  पानी चाहिए...यह विचार बंकटलाल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला-2

श्री बंकटलाल अग्रवाल जी बोले हमारा शेगांव धन्य है... ब्रम्हांड नायक योगिराज शेगांव  में आये। ..!! हमने प्रथम लीला में देखा ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कूड़े में फेंके हुवे फेके हुंए थाली से चावल के शीत उठाकर खा रहे थे ! अभी यह जो दृश्य है वह आने जाने वाले लोग...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय - ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ...

श्री दास गणू महाराज

इनका नाम श्री गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे उनको हम सब श्री दास गणू महाराज जी के नाम से जाने जाते है | उनका जनम शके १७८९, पौष शुद्ध एकादशी (दि.०६ /०१/१८६८) को हुवा था | उनका घर का आर्थिक स्तर बहोत अच्छा था | उनकी शिक्षा ४ तक हुवी थी | वे सदैव आनंदी एवं हसत मुख रहते थे |...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र...

श्री गजानन महाराज प्रथम दर्शन लीला

परब्रम्ह श्री गजानन महाराज कुछ न बोलके भी हमे बता रहे है " अन्न ही परब्रम्ह है" श्री गजानन महाराज लीला - शेगांव में एक देवीदास पातुरकर नाम के गृहस्थ रहते थे ! वह मठाधिपति थे ! एक दिन उनके लड़के की ऋतु शांति का विधी घर मे थी उस वजह से उन्होंने अनेक लोगोंको को भोजन करने...