शिव पुराण कथा १

Sep 28, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण  श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले होते.. एक दिवस तो फिरता फिरता उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्यात याचे पूर्वीच नाव प्रतिष्ठानपुर होते..  झूँसी गावात पाहोचला तिथे त्याला शिव मंदिर दिसले.. तिथे अनेक साधू संत .. शिव भक्त होते.. तिथे देवराज ला ताप आला होता.. तिथे शिव पुराण  ची कथा सुरु होती..देवराज तिथे शिव कथा श्रवण  करतो.. साधारण एक महिन्यात त्याचे निधन झाले.. तो यमलोकी जात असताना तिथे शिव गण येतात आणि त्याला कैलास वर घेऊन जातात.. त्यावेळेस धर्मराज सुद्धा हस्तक्षेप करत नाही.. असा हा शिव पुराण  चा महिमा आहे.. हि कथा शिव पुराणात येते.. बोला उमा महेश्वर देवता कि जय.. !

बोध – खरंतर ईश्वराचे प्रत्येक चरित्र हे आपणस चित्त शुद्धी साठी महत्वाचे कारक असे असते पण आपण फक्त ते वाचतो ऐकतो आणि इतरांना सांगतो.. पण त्यातून आपणास काय बोध होतो हे महत्वाचे.. उपरोक्त लीलेत आपले आचरण हे शुद्ध असावे हा बोध होतो.. कारण आपले आचरण आपले जीवन दर्शवते.. त्या व्यक्ती कडे ज्ञान नव्हते  पण असे दाखवत होता कि मी खूप ज्ञानी आहे.. कधी कधी आपणही हि चूक करतो आपणस अनेकदा एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते आपण ते मान्य करत नाही उलट खोटे ज्ञान प्रदर्शित करतो.. हि चूक आपणस दूर करायची  आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले म्हणजेच इथे आपणस प्रामाणिकपणे धन कमवायचे आहे.. थोडक्यात शिव पुराण कथा आपणस शुद्ध आचरण ठेवण्याची शिकवण देत आहे .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

प्रार्थना – हे महादेवा.. देवराज यांना तू शिव पुराण कथेस निमित्त करून चित्त शुद्ध केलेस तसेच आमचेही चित्त शुद्ध कर.. आमचे चुकीचे आचरण दूर कर.. आम्हाला ज्ञानी बनव पण खोटे ज्ञान प्रदर्शित न करण्याची बुद्धी दे.. प्रामाणिक पणे धन कमवण्याची बुद्धी दे.. धन्यवाद समर्था .. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद..!  

www.chetanakeswar.com


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...