डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

Sep 14, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

  • आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये…खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का… असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे स्वामींचे सेवेकरी आहेत ज्यांनी आज पर्यंत अखंड निस्वार्थ सेवा केली आहे..आपणस स्वामीं वाणी ही वेबसाईट तसेच अँप देखील माहीत असेल..या वर आपण स्वामीं वाणी ऐकली असेल..वाचली असेल..पण ही लिहिली कुणी..ही प्रसिद्ध कोण करत आहे..हे आज पर्यंत काही मोजक्याच लोकांना माहीत आहे..आपण म्हणाल की मग यात काय झाले ? एक स्वामी वाणी प्रसिद्ध झाली की ती लाखो लोक ती वाचत होते..श्रवण करत होते..वेबसाईट Views सुध्दा लाखो.. जर याचा हिशोब केला तर या माध्यमातून ते वार्षिक लाखो रुपये कमवू शकत होते पण..स्वतःला शब्द दिला होता स्वामीं सेवेचे बाजारी करण करणार नाही..अशी ही निस्वार्थ सेवा अखंडपणे ३.५ वर्ष सुरु होती..साधारण ३०९ भागांची स्वामीं वाणी वेबसाईटवर उपल्बध होती..पण अचानक काही गोष्टी झाल्या..कुठंतरी वाटले की स्वामीं लिलामधून काही जण चुकीचा अर्थ लावत आहेत.. मग विचार आला..आपले काम स्वामी सेवा करणे आहे..आपले मत इतरांवर लादणे नाही..क्षणाचाही विचार न करता त्यांनी सर्व स्वामीं वाणी संग्रह अर्चिव केला..विचार निस्वार्थ होता..अनेकांनी उत्पन्न कमावले.. पण ते स्वामी विचारांचा प्रचार करत होते म्हणून आणि चांगलं कार्य कार्य करत होते म्हणून त्यानां सुद्धा परवानगी दिली.. उत्पन्न महत्वाचे नाही तर स्वामी विचार महत्वाचे आहे हा मुद्दा महत्वाचा..
  • या जागी माझ्यासारखी व्यक्ती नक्कीच नाही म्हणाली असती अथवा मला काहीं मोबदला दे म्हणाली असते पण यांनी असे काहीच केले नाही..
  • मग विचार केला चिंतन मनन केले की स्वामीं सेवा तर थांबली नाही पाहिजे..मग स्वामीं वाणी चे नवीन पर्व सुरु झाले..दैनंदिन जीवनातील स्वामीं वाणी..म्हणजे आपणस अनेक प्रश्न असतात..त्यावर उत्तर मिळत नाही..अश्या प्रश्नांवर चिंतन मनन करून उत्तर मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे..ही सेवा सुद्धा निस्वार्थ सुरू आहे.. कदाचित आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल..ही व्यक्ती गर्भ श्रीमंत असेल..हिला पैशाचे महत्त्व समजलं नसेल.. वेडी व्यक्ती..असे अनेक गोष्टी आपल्या मनात येतील..अनेकांना जेव्हा मी हे सांगितले तेव्हा त्यांनी मला असेच उत्तर दिले..पण खरंतर ती व्यक्ती देखील सर्व सामान्यच आहे…प्रापंचिक आहे..तरुण आहे..कुटुंब चालवण्यासाठी १८-१८ तास काम करते..पण निस्वार्थ स्वामीं सेवेचा विडा उचलला आहे असे म्हणावे लागेल..आपण म्हणाल काय फायदा..अहो स्वामीं चा नियम आहे ते कुणाचेच काही ठेवत नाहीत..वेळ आली की व्याजासह परत..एक दिवस अचानक त्यांचे भयानक डोके दुखू लागले..डॉक्टर कडे गेले तर BP २८० झाला होता..ब्रेन स्ट्रोक चा अटॅक होता..प्यारलेसिस पासून ते जिवंत राहणे अशक्य होते.. परंतु दररोजची ध्यानधारणा आणि सर्वांच्या अप्रत्यक्ष आशीर्वाद ह्या मुळे तर काय.. डॉक्टर आश्चर्य चकित होऊन बोलले की, ‘तुम्ही अजून बोलत आहात यावर विश्वास बसत नाही..’ त्यांना ICU मध्ये ऍडमिट केले… परिस्थिती क्रिटिकल होती.. या परिस्थितीत सुद्धा या व्यक्तीने गुरूवार ची स्वामीं वाणी प्रसिद्ध केली.. त्यांना ऑडिओ करता आला नाही..त्याबद्दल त्यांनी स्वामीं भक्तांची माफी मागितली व कारण सांगितले..
  • *अहो ज्या माणसाचे नाव माहीत नाही..चेहरा माहीत नाही.* अश्या स्वामीं सेवेकरी बरा व्हावा यासाठी.. फेसबुक, इन्स्टाग्रामवर, व्हाट्सएपच्या माध्यमातून लोकांना सकारात्मक प्रार्थना केल्या..यात नाही म्हंटल तरी हजारो लोकांच्या सकारात्मक प्रार्थना काम करत होत्या..आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थना आणी डॉक्टरांचे प्रयत्न यातून मृत्यू वर मात केली..डॉक्टरांचे प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थनेचे बळ.. 72 तासाच्या आत डॉक्टरांनी सांगितले आता आपणस धोका नाही..आणि 7-8 दिवसांतच त्याना discharge मिळाला..ते सुख रूप घरी आले..अजूनही डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे.. पण धोक्याच्या बाहेर हेत..
  • हे सर्व काय होते तर निस्वार्थ स्वामीं सेवेचे फळ…एखादी व्यक्ती मृत्यु च्या दारात असून सुद्धा निस्वार्थ सेवा सुरू ठेवते मग त्याचे फल या पेक्षा मोठे ते काय असणार.. असो..यातून आपणस काय बोध मिळतो..आपले प्रत्येक कर्म निस्वार्थ भावनेने करा..मग ती स्वामीं सेवा असो वा..आपण करत असणारी नोकरी.. धंदा असो तो जेव्हा आपण एक स्वामीं सेवा म्हणून करू तेव्हा नक्कीच स्वामीं महाराज आपणस भरभरून देतात..दुसरे आपले थोडे फार दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका तात्काळ डॉक्टर कडे जा ..त्यांचा सल्ला घ्या.. मनाने किंवा इतरांचे ऐकून उपचार करू नका..शरीराची काळजी घ्या कारण हेच जेव्हा आपण याची काळजी घेऊ तेव्हा ते देखील आपली काळजी घेणार आहे..निस्वार्थ स्वामीं सेवा करा..मेवा नक्कीच मिळेल..या सर्व अनुभवात आज त्या निस्वार्थ सेवेकरी चे नाव सांगणे अपरिहार्य आहे पण त्यांनी स्वामीं सेवेकरी हीच ओळख कायम असावी ही इच्छा व्यक्त केली….!
    नक्कीच अशीच प्रेरणात्मक सेवा तुमच्या द्वारे व्हावी हीच समर्थ चरणी प्रार्थना..धन्यवाद स्वामीं
    ,”काही जण असेही बोलतील की,स्वामींचीच कृपा होती तर मग डॉक्टर कडे कशाला गेला? आशा लोकांना सांगावेसे वाटते की, डॉक्टरांना सुद्धा देवानेच बनवले आहे.. आणि क्वांटम फिसिक्स च्या नियमांने सर्व लोकांच्या सकारात्मक प्रार्थना- तरंगाचा प्रभाव उपचारात सहकार्य करत असतो.. म्हणून दवा आणि दुवा ह्याचे महत्व आहे..😊”

Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...