श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 2, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३
भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा
श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते…ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते… घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली… त्याची तब्येत इतकी खराब झाली कि त्यांनी अंथरुनच धरले…अनेक वैद्य त्याचे उपचार करत होते परंतु दिवसेंदिवस तब्येत आणखीनच खराब होत होती…अनके वैद्य आपले प्रयन्त करत होते परंतु कुणालाच यश येत नव्हते… शेवटी वैद्यांनी सांगितली कि आता यांच्यावर काहीच उपचार होऊ शकत नाहीत… सर्वांनीच आशा सोडून दिली.. त्यातील काही जणांनी सुचवले कि… आपण श्री गजानन महाराज त्यांच्याकडे जाऊन त्याना मार्गदर्शन मागावे… नक्कीच काही तरी मार्ग मिळेल… मग उपस्थित लोक पैकी एक जण श्री गजानन महाराजांकडे गेले.. तेव्हा श्री महाराज बंकटलाल त्यांच्या घरी होते … त्यानी श्री बंकटलाल यांना सर्व काही सांगितलं व विनंती केली कि आपण श्री महाराजांना विनंती करून त्यांचे चरण तीर्थ जानराव त्यांच्यासाठी द्यावे… बंकटलाल यांनी सांगितले कि हे काम मी करू शकत नाही… आपण माझ्या वडिलांशी बोलून पाहावे… ते श्री भवानीराम यांच्याशी बोलले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला… सर्व वृत्तांत ऐकून भवानीराम यांचे ह्रद्य द्रवित झाले… ते श्री महाराजांकडे गेले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व विनंती केली जर आपण आपले चरण तीर्थ दिलेत तर आम्हाला विश्वास वाटतो कि श्री जानराव यांची तब्येत नक्कीच सुधारेल… श्री महाराज यांनी चरणतीर्थ देण्याची परवानगी दिली… श्री च्या चरण तीर्थाने जानराव यांची तब्येत सुधारली आणि ते पूर्णपणे बरे झाले व आठ दिवसातच ते श्री महाराजांच्या दर्शनास गेले… हे सर्व पाहून उपस्थित सर्वांनी श्री महाराजांचा जय जय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय
बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीलेतून आपणस खूप खोल असा संदेश प्राप्त होत आहे..
श्री जानराव देशमुख यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती…अनेक वैद्य त्याच्यावर उपचार करत होते… परंतु कोणत्याच वैद्याला यश प्राप्त होत नव्हते… सर्वांनी आशा सोडून दिली…परंतु त्यात काही लोक असे होते कि ज्यांचा विश्वास हा उच्च होता… या ठिकाणी आपणस श्रद्धा आणि भक्ती चा भाव समजवून घ्यायचा आहे… आपणस कुठेही अंधश्रद्धा ठेवून भक्ती करायची नाहीये… वरील लीला हि त्या वेळेनुसार आहे… आज जर आपण आजारी असाल तर आपणस योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यायचे आहेत.. वरील लीलेत बंकटलाल यांना सर्व काही सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांशी बोलण्यास सांगितले… म्हणजेच इथे आपणस त्यांची श्री महाराजांवर जी श्रद्धा होती… ती किती वरच्या पातळीवर होती… त्याना महाराजांना अश्या प्रकारे प्रश्न विचारणे चुकीचे वाटले…. भवानी राम यांनी सुद्धा श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली… व त्यांच्या परवानगी नंतर चरण तीर्थ दिले… इथे चरण तीर्थ हे… आपल्यातील विश्वासाचे प्रतीक आहे… पहा श्री जानराव देशमुख श्री महाराजांच्या चरण तीर्थाने पूर्णपणे बरे झाले… इथे चरण तीर्थ म्हणजे विश्वास..पहा आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो… डॉक्टर आपणस औषध देतात जर आपला डॉक्टरांवर विश्वास असेल तर आपणस एकाच दिवसात फरक जाणवतो… इथे औषध काम करतेच पण आपल्यातील डॉक्टरांवरील विश्वास काम करतो व आपणस बरे वाटण्यास सुरवात होते.. थोडक्यात आपला विश्वास आपणस वाढवायचा आहे.
चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया -श्री गजानन महाराज आपली लीला म्हणजे आमच्यासाठी विश्वास रुपी औषध आहे… आमचे मन कायम प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करते..श्री .जानराव यांच्या जीवनात जसे सकारात्मक लोक आले तसे सकारात्मक विचारांचे लोक आमच्या जीवनात येऊ द्या…आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला थोडे थोडे विश्वास रुपी चरण तीर्थ आम्हाला मिळावे जेणेकरून प्रत्येक परिस्थिती आमच्यातील श्रद्धा विश्वासाची पातळी उच्चत्तमच असेल… धन्यवाद महाराज… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...