शिव पुराण कथा १

Sep 28, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण  श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले होते.. एक दिवस तो फिरता फिरता उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्यात याचे पूर्वीच नाव प्रतिष्ठानपुर होते..  झूँसी गावात पाहोचला तिथे त्याला शिव मंदिर दिसले.. तिथे अनेक साधू संत .. शिव भक्त होते.. तिथे देवराज ला ताप आला होता.. तिथे शिव पुराण  ची कथा सुरु होती..देवराज तिथे शिव कथा श्रवण  करतो.. साधारण एक महिन्यात त्याचे निधन झाले.. तो यमलोकी जात असताना तिथे शिव गण येतात आणि त्याला कैलास वर घेऊन जातात.. त्यावेळेस धर्मराज सुद्धा हस्तक्षेप करत नाही.. असा हा शिव पुराण  चा महिमा आहे.. हि कथा शिव पुराणात येते.. बोला उमा महेश्वर देवता कि जय.. !

बोध – खरंतर ईश्वराचे प्रत्येक चरित्र हे आपणस चित्त शुद्धी साठी महत्वाचे कारक असे असते पण आपण फक्त ते वाचतो ऐकतो आणि इतरांना सांगतो.. पण त्यातून आपणास काय बोध होतो हे महत्वाचे.. उपरोक्त लीलेत आपले आचरण हे शुद्ध असावे हा बोध होतो.. कारण आपले आचरण आपले जीवन दर्शवते.. त्या व्यक्ती कडे ज्ञान नव्हते  पण असे दाखवत होता कि मी खूप ज्ञानी आहे.. कधी कधी आपणही हि चूक करतो आपणस अनेकदा एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते आपण ते मान्य करत नाही उलट खोटे ज्ञान प्रदर्शित करतो.. हि चूक आपणस दूर करायची  आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले म्हणजेच इथे आपणस प्रामाणिकपणे धन कमवायचे आहे.. थोडक्यात शिव पुराण कथा आपणस शुद्ध आचरण ठेवण्याची शिकवण देत आहे .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

प्रार्थना – हे महादेवा.. देवराज यांना तू शिव पुराण कथेस निमित्त करून चित्त शुद्ध केलेस तसेच आमचेही चित्त शुद्ध कर.. आमचे चुकीचे आचरण दूर कर.. आम्हाला ज्ञानी बनव पण खोटे ज्ञान प्रदर्शित न करण्याची बुद्धी दे.. प्रामाणिक पणे धन कमवण्याची बुद्धी दे.. धन्यवाद समर्था .. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद..!  

www.chetanakeswar.com


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...