बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले
आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे.
स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व प्रथम आपण त्या गोष्टीचे आचरण करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चांगली गोष्ट हि प्रथम आचरणांत आणावी.. मग त्या गोष्टी चे महत्व आपणस इतरांना सांगण्याची गरज नाही.. कारण आपल्या आचरणातून ती दिसते.. जसे आपण नेहमी खरे बोलत असू तर.. आपली मुले हि नेहमी खरेच बोलणार यात काही शंका नाही.. पण आपले काय होते आपण इतरांना मार्गदर्शन करतो पण आपण स्वतः त्याचे आचरण करत नाही.. स्वामी नाम आपण घेत नाही आणि इतरांना म्हणू कि स्वामी नाम घ्या.. स्वामी सेवा करा तर कसे चालेले.. म्हणजेच सर्वप्रथम आपल्यात बदल करा.. बाकी आपल्या भोवती सर्व चांगलेच होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. !
ईश्वर हमको जब कोई समस्या देता है वह चाहता है की हमारी प्रगति हो
ईश्वर हमको जब कोई समस्या देता है वह चाहता है की हमारी प्रगति हो.. लेकिन हमारा मन समस्या आने के डर से या विचारों के कारण हम यह सब भूल जाते है.. चलो आज हम स्वामी वाणी के माध्यम से इसको समझते है.. श्री स्वामी समर्थ महाराज के भक्त बसप्पा नाम के भक्त थे.. उनकी स्वामी चरणों...