आपण सर्व जाणतो का ?

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३)

आजचे चिंतन-मनन

न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो ,
न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो !
मुठमती मी अज्ञानी,
तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही
इतुके मात्र जाणतो !
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि प्रार्थना हि आहे.. हे समर्था मी शास्त्र जाणत नाही.. पहा आपण एखादे शास्त्राचा जरी आपण परिपूर्ण अभ्यास केला तरी देखील त्यातील काही तरी ज्ञान आपण जाणत नसतो.. पहा जसे आपणस एका जीव शास्त्राचे ज्ञान आहे तर भौतिक चे नाही.. हाच नियम अध्यात्मात हि लागू होतो.. न धर्म जाणतो.. इथे आपण म्हणू असे कसे मला माहित आहे कि मी अमूक अमुक धर्मात जन्म घेतला आहे हे मी जाणतो कि.. अहो पण इथे धर्म याचा अर्थ आहे आपणस मुख्य मनुष्य जन्माचा धर्म कोणता आहे.. नक्की कोणता धर्माचे पालन स्वामींना अपेक्षित आहे.. याचे आपल्या माहिती नाही.. न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! आपण भक्ती कशी करावी सेवा कोणती करावी हे पण जाणत नाही..पहा आपण एका देवाची भक्ती करतो का नाही.. आपण या देवाची भक्ती करतो कधी त्या देवाची सेवा करतो.. म्हणजेच आपले चित्त एका ठिकाणी स्थिर होते का नाही..म्हणजेच आपण सर्वच गोष्टीत अज्ञानी आहोत.. पण मग या सर्वांवर उपाय काय.. स्वामी चरण सेवा.. कारण आपण कितीही ज्ञान प्राप्त केले तरी जो पर्यत आपणस सत्याचे ज्ञान मिळत नाही तो पर्यंत सर्व व्यर्थ आहे..यावर उपाय काय स्वामी नाम सेवा.. रोज स्वामी नाम घ्या.. वेळ मिळाला कि स्वामी नाम घ्या.. स्वामी नाम साठी वेळ द्या.. स्वामी नाम ध्यान करा.. पहा स्वामी कृपेचा वर्षाव कसा होतो .. हा स्व अनुभव आहे.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...