श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

Nov 25, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची वाट पाहत होते त्यांना सगळीकडे श्री गजानन महाराज आहेत असे वाटत होते त्यांच्या मनाची ही अवस्था ते कोणाला सांगू पण शकत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की,बाळा काय झाले आहे तुला?काही चिंता तुला भेडसावत आहे काय ?तुझी तब्येत तर ठिक आहे ना. त्यांनी वडिलांना सगळे ठिक आहे असे सांगितले परंतु त्यांचा शोध चालूच होता त्यांच्या घरा जवळच श्री रामाजी पंत देशमुख नावाचे वयस्कर गृहस्थ राहत होते ते खूप थकलेले होते त्यांना श्री बंकटलाल ह्यांनी श्री महाराज ह्यांच्या विषयी सांगितले तेव्हा त्यांनी बंकटलाल ह्यांचे शब्द ऐकल्यावर ते म्हणाले की ते कोणी संत महात्मा असणार अशातच चार दिवस निघून गेले श्री बंकटलाल ह्यांच्या मनात ते चालूच होते त्या दिवशी गावात श्री गोविंद बुवा टाकळीकर नावाचे मोठे किर्तनकार आले होते आणि त्याचे त्या दिवशी तेथे किर्तन होते त्यांच्या किर्तनाला श्री बंकटलाल गेले होते तेथे त्यांचा मित्र पितांबर आला होता त्या दोघांची तेथे भेट झाली तेव्हा श्री बंकटलाल ह्यांनी त्यांना श्री गजानन महाराज ह्यांच्या विषयी सांगितले त्याचवेळी श्री बंकटलाल ह्यांना श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

 

बोध -वरील लीलेतून आपल्याला असा बोध होतो की ,तो म्हणजे आपली श्रद्धा ,भक्ती असेल तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते तिच आपल्यासाठी चांगली शिकवण आहे हेच पाहणा ,श्री बंकटलाल ह्यांचा विश्वास इतका दृढ होता की एकाच भेटीत त्यांची श्री महाराजांवर श्रद्धा बसली होती… त्यांची श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची आस इतकी दृढ होती की त्यांना चार दिवसात परत श्री महाराजांचे दर्शन झाले… येथे अजून एका  गोष्टींचा आपल्याला बोध होतो तो म्हणजे श्री बंकटलाल ह्यांच्या कडून तो असा की ,आपण आपल्या वडिलांचा आदर केला पाहीजे . येथे पहा की ,त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की काही समस्या आहे का?परंतु बंकटलाल ह्यांनी त्यांना काही त्रास नको म्हणून त्यांना आदरपूर्वक सांगितले की काही समस्या नाही आहे त्या नंतर त्यांनी श्री गोविंद बुवा ह्यांना सगळी गोष्ट सांगितली तर त्यांनी सकारत्मक भावाने त्यांना सांगितले की ते कोणी महान पुरुष असतील त्यांच्या तोंडाने ही  गोष्ट ऐकल्यावर तर त्यांची श्रद्धा खूप वाढली त्यानंतर त्यांनी खुप पार्थना केली असेल आणि त्याचाच परिणाम म्हणा असे झाले की ,त्यांना श्री ब्रह्मांड नायक गजानन महाराज ह्यांचे दर्शन प्राप्त झाले बोला श्री गजानन महाराज ह्यांचा जयजयकार असो  त्यांची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली बोला श्री गजानन महाराजांचा जयजयकार असो

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

प्रार्थना -हे ब्रह्मांड नायका आज आपण आम्हाला आजच्या लीलेच्या माध्यमातून जो भक्ती,श्रद्धा,आणि विश्वास याची शिकवण दिली त्याबद्दल धन्यवाद इतकी श्रद्धा,भक्ती,आणि विश्वास आमच्या मनात जागवा की जेणेकरून आपल्या लिलांचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पात्र असू ही प्रार्थना करून घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...