श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

Nov 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

उगाचि भितोसी भय हे पळू दे – आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते… उद्या काय होईल… माझे अमुक काम होईल कि नाही… आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते… उद्या काय होईल याची… कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार डोकावतात… या मनाला विचारांना आपणस सांगायचे आहे… अरे भिऊ नकोस ब्रम्हांड नायक आपल्या सोबत आहेत!

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे – अरे मना तुझ्या जवळ अफाट अशी शक्ती आहे… स्वामी नामाची शक्ती… ती शक्ती आहे आहे आपल्या अंतकरणात आहे… आपल्या आतील आवाज अनेकदा आपणस सांगत असतो स्वामी महाराज आहेत भिऊ नकोस.. पण आपले नकरात्मक विचार मध्ये येत असतात… आपणास आंतरिक शक्तीस जागृत करायचे आहे… त्या शक्ती ची अनुभूती घ्यायची आहे.

जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा – या संपूर्ण जीव सृष्टी च्या जन्म व मृत्यूची जी दोरी आहे ती… स्वामी महाराजांच्या हाती आहे… कुणाचा जन्म कधी होईल… शेवटचा श्वास कधी याचे संपूर्ण नियोजन हे स्वामी महाराजांच्या कडे आहे… थोडक्यात झाडाचं पण सुद्धा ज्यांच्या सत्ते ने हालते… अश्या ब्रम्हांड नायकाचे आपणस सेवक आहोत… एकदा का स्वामींच्या हाती आपला हात समर्पित केला कि मग.. प्रत्येक दिवस कसा स्वामीमय बनतो… पण याचा अर्थ असा मुळीच नाही कि आपले दुखत आहे आणि आपण म्हणाल मी काहीच करणार नाही… आपणास डॉक्टर कडे जावे लागेल.. त्याच्या नियमांचे पालन करावेच लागेल.

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा – हे मना तू घाबरू नकोस… तू स्वामीचा बाळ आहेस… जसे आपले आई वडील आपली काळजी घेतात तसेच स्वामी महाराज आपली काळजी घेत असतात… बघा एखादे लहान मुलं.. आपल्या आई च्या किंवा वडिलांच्या खांद्यावर बसते तेवहा त्यास खात्री असते… आपणस आपले वडील पडू देणार नाहीत… त्या मुले त्याच्या मनात कोणतीही भय नसते… ते घाबरत नाही… तशीच दृढ श्रद्धा आणि विश्वास आपणस आपल्यात निर्माण करायचा आहे… आपण स्वामींचे बाळ आहोत हा दृढ विश्वास आपणस आपल्या अंतकरणात निर्माण दृढ करायचा आहे.

 


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...