संकष्टी चतुर्थी

Oct 18, 2021 | प्रेरनादाई कथा, हिंदी

Share

संकष्टी चतुर्थी  – गणेश भक्तोंका एक व्रत  है जिसे संकष्टी चतुर्थी  कहाँ  जाता है ! अनेक भक्त यह व्रत करते है ! इस व्रत के पीछे बहोत सी कथाये है ! अभी हम गणेश पुराण में जो कथा है वो यहाँ देखते है ! कृतवीर्य  नाम के राजा थे वे एक परिपूर्ण ऐसे राजा थे ! उनकी पत्नी का नाम सुगंधा था वो भी पति सेवा में मग्न रहती थी ! वे दोनों का संसार खूब अच्छा चल रहा था ! लेकिन उनके जीवन में एक ही बात की न्यूनता थी ! उनको संतान नहीं थी ! उन्होने बहोत से वैद्य  को दिखाया , बहोतसे व्रत किये लेकिन उनको संतान सुख प्राप्त नहीं हो रहा था ! आगे जाकर उन्हें संसार में रुची नहीं रही इसलिए वे दोनों सभी सुखोंका  त्याग करके वन में चले गए ! वहाँ जाने के बाद उन्होंने सभी सुखोंका त्याग किया था इसलिए जो भी कुछ मिलेगा उसके ऊपर वे अपना उदर निर्वाह करने लगे , इस वजह से वे दोनों की सेहत कमजोर होने लगी ! वे दोनों की स्थिति देखकर श्री नारदमुनि जी को बहोत दुःख हुआ ! नारद मुनि तुरंत स्वर्गलोक गए और उन्होंने कृतवीर्य के पिताजी को उनके बेटे के बारे में बताया तो उन्हें भी बहोत दुःख हुआ ! उन्होंने ब्रम्हदेव जी को प्रार्थना की – हे ब्रम्हदेव जी आपको प्रणाम – कृतवीर्य मेरा पुत्र है ! उसे संतति सुख नहीं मिल रहा ! अभी आप ही कृपा करके इसके लिए कुछ मार्ग दिखा दी जे ! ब्रम्हदेव जी ने उन्हें बताया  पिछले जन्म में तुम्हारा पुत्र एक चोर था ! वह लोगोंको लूटकर उन्हें मारकर अपने कुटुंब की उदरनिर्वाह चलता था ! एक दिन उसने कुछ ब्राम्हणोकि हत्या की.. वो दिन माघ कृष्ण चतुर्थी का था ! उस दिन उसने पुरे दिन कुछ भी नहीं खाया था…  उसे रात को घर आते आते बहोत देर हो गयी थी  ! चंद्रोदय  के बाद उसने खाना खाया ! इस प्रकार जाने अनजाने में उससे यह व्रत हुआ !  इस पुण्य के प्रभाव से उसे इस जन्म  में राज्य पद प्राप्त हुआ… लेकिन ब्रम्हहत्या होने के कारन उसे संतान सुख प्राप्त नहीं हुआ… अगर वो संकष्टी चतुर्थी का व्रत करेगा… तो उसे अवश्य संतान  सूख प्राप्त होगा ! पिता के आज्ञा के अनुसार , संकष्टी चतुर्थी का व्रत किया उसे संतान सुख प्राप्त हुवा ! इस  तरह संकष्टी चतुर्थी व्रत के पीछे का रहस्य है ! ऊपर के कथा से हमें संकष्टी चतुर्थी के बारे में पता चला  इसके ऊपर हमें चिंतन मनन करके हमें बोध हो रहा है की हम जो भी कुछ कर्म करते है  उस कर्म का फल हमें जरूर मिलता है फिर वो राजा हो या रंक  हो ! इसलिए हमें अपना कर्म अच्छा ही करना है ! सच्ची संकष्टी चतुर्थी का उपवास वही होगा  अगर हमारा हर एक कर्म अच्छा कर्म हो, फिर हमारा हर एक दिन संकष्टी चतुर्थी का व्रत बन जायेगा और गणेश जी की कृपा प्राप्त हो जाएगी ! आपको हमारा यह ब्लॉग कैसा लगा हमें जरूर बताइये ! धन्यवाद श्री गणेश जी … कोटि कोटि धन्यवाद !


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...