हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

Feb 16, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ लावू शकतो..त्यामुळे यावर खूप खोल चिंतन मनन आवश्यक आहे..स्वामीं आपणच चिंतन मनन करून घ्या..सर्वप्रथम आपण सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारणे आवश्यक आहे की माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? कदाचित यांवर विचार केला नसेल तर आता यावर विचार करा..ध्येय हे कोणतेही असू शकते.. माझं ध्येय असेल खूप पैसे कमविणे.. यात वाईट काही आहे का ? नाही ..पण खूप पैसे कशा साठी हे सुद्धा स्पष्ट असावे..त्या साठी काय करणार हे निश्चित असावे…या साठी आपले मार्गदर्शक कोण आहेत..कुणाच्या पावलावर पाऊल आपण टाकणार आहोंत..हे खूप महत्त्वाचे.. आपला आदर्श श्रीमंत व्यक्ती असणार हे निश्चित..पण व्यक्ती श्रीमंत कशी झाली ? कष्ट करून की अनीती ने..त्या व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश केवळ पैसे कमविणे आहे की मिळालेल्या पैशाचा वापर..सर्वांच्या हितासाठी करतो..हे महत्वाचे..कदाचित आपल्या मनात येईल की मी पैसे कमवून समाज हित का करू ? समाज हित म्हणजे केवळ दानधर्म नसून.. आपल्या कर्मातील नीतिमत्ता ही सुद्धा समाज सेवाच आहे..म्हणजेच आपला आदर्श हा असाच असावा जो समाजहित कारी असेल..नाही तर आपले धेय्य कदाचित तातपुरते साध्य होईल पण ते अखंड यश नक्कीच नसेल..त्यात यशाचा सुवास नसेल..स्वामीं ना भूषणावह नसेल.. थोडक्यात अश्याच व्यक्तीच्या पाऊलावर पाऊल टाकूया ज्यांच्या यशाच्या प्रवासाची दिशा ही सर्वसमावेशक असेल.. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपले प्रत्येक कर्म हे स्वामीं सेवा बनते..स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होते..धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...