महिमा राम नामाचा – श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत… सर्वप्रथम राम नामाला वंदन असो… खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे… हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि भगवंताचे प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.. नाही तर काय होते आपण तुलना करत बसतो… पहा श्री वाल्मिकी ऋषींनी राम नाम उलटे घेतले म्हणजे त्यांनी राम.. राम जप करण्याऐवजी.. मरा.. मरा असा जप केला तरीहि नाम जपाच्या प्रभावाने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले हे आपण सर्व जाणताच.. राम नाम जपाने आपल्यात भक्ती जागृत होते.. याचा जप करणे खूप सोपे असे आहे.. कुठेही आपण जप करू शकतो.. याला काळ ,वेळ, स्थळ याचे बंधन नाही.. नाम जपा मुळे इहलोकी तर कल्याण होतेच पण त्याच प्रमाणे परलोकतही आपले कल्याण होते.. जीव आणि ब्रम्ह यांची अनुभूती घेण्याचा मार्ग म्हणजे नाम सेवा… आपली जीभ जशी चांगली चव हवी असते तसेच एकदा आपल्या जिभेला राम नामाची चव लागली कि मग इतर कोणत्याच चवीची अपेक्षा राहत नाही… तुलसी दास महाराज म्हणतात राम नामाची दोन्ही अक्षरे हि अत्यंत श्रेष्ठ अशीच आहेत..आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो कि राम नाम व प्रभू श्री राम हे एकच आहेत कि वेगळे आहेत ? याचे उत्तर आहे ते एकच आहेत.. मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि मग नामच का घ्यावे… याचे उत्तर देताना तुलसी दास महाराज म्हणतात पहा एखादा सेवक असतो तो आपल्या स्वामींच्या मागेच असतो तसाच जिथे नाम तिथे श्री राम… थोडक्यात भगवंत हे नामाच्या आधीन असतात.. पहा आपणास कोणत्याही वस्तूचे स्वरूप समजण्यासाठी तिचे नाव माहित असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण तिला ओळखू शकत नाही तसेच राम नामाशिवाय आपण रामाला ओळखू शकत नाही… सगुण असो वा निर्गुण असो स्वरूप समजण्यासाठी नामच मार्ग आहे… तुलसीदास महाराज म्हणतात जर आपणस आंतर्बाह्य प्रकाश हवा असेल तर आपणस आपल्या मुखात कायम राम नामाचा वास असणे आवश्यक आहे… नामाने धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते… वेद सुद्धा नामाचा महिमा गातात.. कलियुगात ईश्वर सेवेचा सर्वात सुलभ सोप्पा मार्ग म्हणजे नाम सेवा… नाम म्हणजे सर्व काही… नाम हे सर्वव्यापक आहे.. भगवंताचा निवास आपल्या हृदयात आहे.. त्याचे दर्शन हे नाम जप सेवेने सुलभ होते.. राम नाम हे रामपेक्षा हि मोठे आहे… नामाने आपला उद्धार होतो… आपले आचार विचार यांत बदल होतो… आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग नाम रुपी सेवा… आपल्या मनास पवित्र करण्याचे साधन राम नाम… सेतू बांधताना राम नाम रूपीच सेतू बांधावा लागला व तो तयार झाला हे आपण सर्वच जांणतोच म्हणजेच यशाचा सेतू म्हणजे राम नाम… थोडक्यात निर्गुण निराकाच्याही पलीकडे जे काही आहे ते राम नाम थोडक्यात श्री रामांना जाण्याचं असेल तर राम नामाशिवाय ते शक्य नाही म्हणून आपणस राम नाम घ्यायचे आहे.. !
बोध – वरील नाम महिमा यावर आपण चिंतन मनन केले तर आपणस नक्कीच हा बोध होतो कि… सर्वांत सुंदर.. सोपी ईश्वर सेवेचा मार्ग म्हणजे नाम जप रुपी सेवा.. हि सेवा आपण जितकी अधिकाधिक करू तसे आपल्यातील वृत्ती, विषय , विकार नाश होतील.. नक्कीच आपणस त्यावर चिंतन मनन करून आपल्यातील जे दोष दिसत आहेत.. ते हळू हळू करून नष्ट करायचे आहेत… या साठी आपणस नाम रुपी सेवा मदत करणार आहे.. फक्त यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणस सेवेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे.. चला तर आज पासून नाम रुपी सेवेस सुरवात करूया
श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा
एक विचार आपले जीवन बदलतो
व्यक्ती मधील गुण
चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!
स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...
स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८
स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...
अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी
स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...
हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी
हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...
स्थानों का महत्व
हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...
हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.
हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...
ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है
स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...