श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 19, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले… वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा… महाराजांची हि वाणी ऐकून सर्व सेवेकरी म्हणाले … महाराज आपण सांगत आहात ती सर्व सेवा आम्ही करू पण.. आपल्या गावात घनपाठी ब्राम्हण नाहीत… महाराज म्हणाले अरे तुम्ही तयारी करा… परमेश्वर स्वतः साह्य करतील .. नक्कीच ब्राम्हण मिळतील… सेवेकरी मंडळींनी सर्व तयारी केली… वर्गणी च्या माध्यमातून साधारण १०० रुपये जमा झाले.. वसंत पंचमी च्या पूजेची तयारी झाली… आता सर्व जण पुरोहितांची वाट पाहू लागले… इतक्यात अचानक काही घनपाठी ब्राम्हण महाराजांकडे आले.. त्यांनी महाराजांना काय सेवा करावी विचारले… तर महाराजांनी आपला मनोदय सांगितला… महाराजांची वाणी ऐकून ते पुरोहित खूप आनंदित झाले आणि त्यांनी वसंत पंचमी ची पूजा वेद घोषात सुरु केली… अश्या रीतीने महाराजांच्या वाणी नुसार पूजा संपन्न झाली… अजूनही बंकटलाल यांचे पूर्वज हि सेवा रुजू करतात… सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयघोष केला !!

बोध – वरील लीला आपणस खूप छोटी वाटते पण बोधाचा खजाना आहे… गुरु आज्ञाचे पालन कसे करावे याचा आपणस बोध होत आहे.. पहा वरील लीलेत श्री महाराजांनी आपला मनोदय सर्व सेवेकरी मंडळींना सांगितला… सेवेकरी मंडळी म्हणाले महाराज आपण सांगाल ती सेवा करण्यास आम्ही तयार आहोत… या ठिकाणी आपणस आपला सेवा भाव कसा असावा याचे दर्शन होते… महाराजांच्या वाणी नुसार सर्व सेवेकरी सेवा करण्यास तयार झाले… आणि साधारण १०० रुपये जमा झाले… त्या काळात १०० रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होय… सर्व सेवेकऱ्यांच्या मनात महाराजांच्या प्रति अतूट श्रद्धा व विश्वास भाव होता… महाराजांनी सांगितले आहे म्हणजे… घनपाठी ब्राम्हण येणारच… त्यासाठी सर्व लोकांनी देखील प्रार्थना केल्या असतील… त्या प्रार्थनेतील भाव देखील शुद्ध होता… त्या मुळेच अचानकपणे वेद पठण करण्यासाठी ब्राम्हण तेथे आले… या ठिकाणी महाराज देखील संदेश देत आहेत कि… पुरोहित म्हणजे जो दुसऱ्याचे हित इच्छितो तो… पुरोहित ( ब्राम्हण) आपणस देखील वरील लीलेचा बोध घेऊन गुरु आज्ञेचे पालन करायचे आहे… आणि महाराजांना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे …!!

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया … हे समर्था आजची लीला म्हणजे आमच्या साठी गुरु आज्ञेचे पालन कसे करावे याची शिकवण दिलीत… त्या बद्दल धन्यवाद… अनेकदा आमचे मन आमच्या मना प्रमाणे वागण्याचा आग्रह करते… त्यात अनेकदा आमचे हित नसते… आम्हाला तुझ्या आज्ञेचे पालन करण्याची बुद्धी दे… तसेच स्व हिता पेक्षा… सर्वांचे हित होईल असे कर्म करण्याची बुद्धी आम्हाला दे… हे आई हि प्रार्थना करून घेल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...