साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

Oct 31, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता… आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो… कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो… त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे… साडेसाती सुरु आहे… त्याला जर विचारले साडेसाती म्हणजे काय तर तो सांगू शकत नाही.. खरंच साडेसाती म्हणजे काय ? खरंच  साडेसाती म्हणजे अडचण कि आपला परिपूर्ण उत्कर्ष ? आज आपण यावर थोडीशी माहिती घेऊ या… शनी देव हे प्रत्येक राशीतून गोचर भ्रमण करत असतात हा कालावधी अडीच वर्षाचा असतो … म्हणजेच जेव्हा तो आपल्या राशीच्या आधीच्या राशीला येतो तेव्हा आपणस साडेसाती सुरु होते… म्हणजेच आपल्या राशीच्या आधीची रास अडीच वर्ष + आपली रास अडीच वर्ष + आपल्या राशी नंतर ची रास अडीच वर्ष अश्या सर्वांची बेरीज म्हणजे साडेसाती… आता आपणस साडेसाती म्हणजे काय हे समजले असावे.. आता आपणस एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनिदेव हे न्याय प्रिय देव आहेत.. आपण म्हणाल शनीदेव  न्याय प्रिय आहेत… यावर जेव्हा आपण चिंतन मनन करू तेव्हा आपणस अनेक गोष्टींची उत्तरे प्राप्त होतील..आणि नक्की साडेसाती म्हणजे काय हे आपणस समजेल… आपण जे ही  काही काम करता ते प्रामाणिक पणे करत असाल… ते काम  करत असताना कुणाचेही नुकसान आपण करत नाही… मग आपणस किती वाईट वेळ असो.. आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करावे हि शनि देवांची अपेक्षा असते…आपण जर आपले कर्म करत असताना जर चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असाल तर नक्कीच आपणास आपल्या कर्माचे फळ मिळते… मग तो कालावधी साडेसाती असतो असे म्हणण्यास हरकत नाही… जर आपण आपले कर्म प्रामाणिक पणे करत असाल तर नक्कीच आपणस साडेसाती ची तीव्रता जाणवणारा नाही… आता आपणस कळले असावे न्याय प्रिय शनिदेव आहेत… न्याय प्रिय म्हणजे फक्त चांगले वागणेच न्याय प्रिय आहे का ? खरंतर ज्यांना साडेसाती आहे त्याच्या जीवनाच्या परिवर्तन चा हा काळ असतो… मग हे परिवर्तन चांगले असू शकते वा वाईट असू शकते… चांगले किंवा वाईट हे सर्व आपल्या वर अवलंबुन असते.. आपण आपल्या मनाला सांगितले कि आता माझ्या राशीला साडेसाती सुरु आहे… त्यामुळे मला खूप त्रास होत आहे… हि साडेसात वर्ष कशी जाणार माहित नाही… त्या वेळेस शनिदेवाच्या न्याय प्रिय स्वभावानुसार ते म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होवो… म्हणजेच आपले नकारात्मक मन शनिदेवांची उपासना करण्यापेक्षा त्यांचा उपहास करते..आता तुम्हीच विचार करा.. जर तुमची कुणी टीका केली तर ती तुम्ही सहन करू शकता का ?नाही ना? मग या ठिकाणी आपण न्याय प्रिय  शनी देवांना नाव ठेवतो.. आपले मन पण तेच खरे मानते…  आणि एक म्हण आपणस माहीत असेलच  ती म्हणजे… वैरी न चिंती ते मन चिंती ” या म्हणी प्रमाणे आपणस फळ प्राप्त होतात आणि मग आपण आणखीन नकारात्मक बनून… साडेसाती… साडेसाती… करत त्यात पूर्णपणे फसून जातो…आणि मग सर्व रस्ते आपणस बंद दिसतात आणि खूपच त्रास होतो.. मग आपण म्हणाला काय केले तर खरंच  आम्हाला साडेसाती जाणवणार नाही … आमची प्रगती होईल… खरंतर… साडेसाती म्हणजे आपल्या जीवनाच्या यशाचा राजमार्ग आहे… कोणत्या आईला वा बापाला  वाटते का आपले बाळ मागे राहावे नाही ना… तसेच शनिदेवांना का वाटेल माझी भक्ती करणारे माझे भक्त अधोगतीस जावेत.. नाही ना.. तर मग आजपासून आपणस आपले विचारात  परिवर्तन करायचे आहे.. आपल्या मनाला सांगा हि जी काही  साडेसाती आली आहे ती मला सांगत आहे आता तुझा उत्कर्ष चा काळ सुरु झाला आहे… आजपर्यंत नक्कीच मी माझे कर्म करताना अनेक चुका केल्या असतील… त्या चुका पुन्हा करू नकोस असे शनी महाराज सांगत आहेत…जसे घर बांधताना आधी पाया मजबूत असावा लागतो नाही तर इमारत कोसळू शकते … तसेच हि साडेसाती मला सांगत आहे… बाळा तुझा पाया मजबूत कर म्हणजेच आधी तुझे मन जे आहे ते मजबूत बनव… मन हे तुझ्या जीवनाचा पाया आहे… तो मजबूत झाला कि… मग साडेसाती म्हणजे हि जी काही साडेसात वर्ष आहेत हि.. तुझे जीवन बदलून टाकण्यासाठी आली आहेत… प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणे कर … सुरवातीला तुला खूप त्रास होणार आहे कारण… हे काम शाब्दिक नाही तर कार्मिक आहे… प्रत्येक अडचणीला सामोरे जाताना श्री शनिदेवांना धन्यवाद द्या… पहा नक्कीच आपणस आपल्या

जीवनात चमत्कार पाहण्यास मिळतील.. मग कितीही  त्रास होऊ द्या तुमचे अंतर्मनातून एकच नाद येईल तो म्हणजे… धन्यवाद शनिदेव … कोटी कोटी धन्यवाद .

चला आपण सर्व मिळून शनी देवांना प्रार्थना करूया – हे शनिदेव मला माफ करा आजपर्यंत मला असे वाटायचे कि… साडेसाती म्हणजे शनिदेवांची वक्र दुष्टी.. पण मला आज समजले आहे कि साडेसाती म्हणजे माझ्या प्रगती साठी ईश्वराने मला दिलेली एक साद… एक कालावधी ..शनी देव आपल्या मुळेच तर मी जागृत झालो आहे… माझ्याकडून आपणस अपेक्षित असणारी कर्म करवून घ्या… हि साडेसात वर्ष माझे जीवन बदलून टाकणारी ठरावीत… आणि माझे मन सदैव सकरात्मक प्रतिसाद देऊ दे… धन्यवाद शनिदेव आपण मला हि समज  दिलीत त्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद ! हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! श्री शनी महाराज कि जय !!


Share
और पढिये !!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...