नवरात्र व आपली प्रगती

Oct 7, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी…आपण अनेक सण- वार साजरे करतो… करत आहोत… आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे… आपण दरवर्षी नवरात्र साजरी करतो.. उपवास करतो…अनेक गोष्टी करतो पण आपल्या प्रगती साठी या कालावधी मध्ये काय करतो… आपण म्हणाल आम्ही जे काही करतो ते आमच्या प्रगती साठीच तर करतो…खरं  तर नवरात्र म्हणजे शक्ती च्या जागृती चा उत्सव… प्रत्येक आई ला वाटते आपले मुलं खूप मोठे व्हावे… पण मग त्यासाठी आपण सुद्धा कष्ट करणे आवश्यक आहे कि  नाही… खरं तर नवरात्र उत्सव म्हणजे आध्यत्मिक उन्नतीचे पर्व..पण मग आपली अध्यात्मिक प्रगती कशी होईल… केवळ उपवास करून… तीर्थ यात्रा करून होईल का … खरतर नवरात्र म्हणजे आपल्या घरीच राहून साधना करण्याचे पर्व..या कालावधी मध्ये जपानुष्ठान साठी सर्वोत्तम असतो… आपण या काळात आपल्या ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याची अशी जप संख्या करण्याचे अनुष्ठान करावे… जसे देवीचा कोणताही मंत्राचे आपण या ९ दिवसात… २१, ५१ किंवा १ लाख जपाचे अनुष्ठान करू शकता का…यातून आपली अध्यात्मिक प्रगती तर होईलच पण त्याच बरोबर आपले चित्त स्थिर होण्यास मदत  होईल..आणि हीच खरोखर देवी भगवतीची सेवा असेल… चला तर मग आपल्या कडे जे काही दिवस आहेत त्यात अधिकाधिक आपल्यावर काम करू या… चला तर मग सेवेस सुरुवात करूयात… पुढील भागात या विषयावर अजून सविस्तर चर्चा करूया… आपले चॅनेल सुब्स्क्रिब करा इतरांनाही सांगा… धन्यवाद.. कोटी कोटी धन्यवाद

प्रार्थना – हे देवी भगवती… हा नवरात्र उत्सव आमच्या जीवन बदुलन टाकणारे होऊ दे… आम्हाला आमच्या स्वतः वर काम करण्याची प्रेरणा तू उत्सवाला निमित्त करून आम्हाला दिलीस हि तुझी कृपाच आहे… हे आई तुला भूषणावह होईल अशी कर्म रुपी सेवा आमच्या कडून करून घे… धन्यवाद आई… धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद! www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...