देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

Oct 28, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.
देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत?

देवघर – आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे कसे असावे.. खरंतर याचा उत्तर आपण अनेकांची अनेक मत यावर असतात.. मग खरंच प्रश्न निर्माण होतो कि कोणते उत्तर खरे चला आज आजच्या कालानुरूप देव घराचा विचार करू… शास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशा (ईशान कोपरा) असावे.. पर्यायी दिशा (जर ईशान्य शक्य नसेल तर) पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा सुद्धा योग्य आहेत.. आता हे झाले घरात कुठे असावे याचे उत्तर आता कसे असावे.. याचे साधे आणि सोपे उत्तर आपणस आर्थिक दृष्ट्या परवडणारे.. ज्या देव घरासमोर बसले कि आपले मन शांत होईल असे देव घर असावे.. अनेकदा सांगितले जाते असेच हवे.. तसे नको..पण इथे महत्वाचा विषय आहे.. आपणस आर्थिक दृष्ट्या काय शक्य आहे.. आणि आपल्या मनाला शांती मिळते कि नाही… देवघरात देव कोणते असावेत.. गणपती..कुलदेवी .. कुल देवता टाक .. अन्नपूर्णा .. बाळकृष्ण.. शंख .. घंटा.. इतकेच देव देवघरात असावेत.. आता आपल्या कडे इतरही मूर्ती असतील तर चालतील.. पण शक्यतो जास्त मूर्ती टाळा.. अनेकदा काय होते आपण कुठे देवाला गेलो कि मूर्ती आणतो.. फोटो आणतो.. हे शक्य तो टाळा.. कारण काय तर आपणासही देव पूजा करताना सोपे राहील.. आता अनेकदा काय होते काही लोक आपणस सांगतात कि हि मूर्ती नको.. हे देव घरात नको.. आता याबाबत आपणस योग्य तो निर्णय आपण घ्यावा पण एक गोष्ट नक्कीच मनाला खटकते कि कुणी तर सांगते म्हणून आपण ती मूर्ती किंवा फोटो विसर्जित करतो.. ठीक आहे पण ज्याची आपण इतक्या दिवस पूजा केलीत ती मूर्ती किंवा फोटो आपण कोणत्या तरी मंदिरात वा अन्यत्र ठेवतो.. हे कुठंतरी मनाला पटत नाही.. त्यामुळे हि गोष्ट करताना जे आपणस सल्ला देत आहेत त्यांना योग्य सोलुशन द्याल सांगा.. शेवटी महत्वाची गोष्ट हीच आहे कि देव घर असे बनवा कि आपल्याला प्रसन्न वाटेल.. आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल.. शेवटी देव फक्त देव्हाऱ्यात नाही तर देव आहे चराचरात आहे.. देव अंतरात वास करतो याची जाणीव आपणास आपले देव घर पाहून झाली पाहिजे.. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये किंवा ई-मेल द्वारे विचारा नक्कीच आपण त्यावर विडिओ बनवूया.. धन्यवाद

 


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...