कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

Sep 15, 2025 | मराठी

Share

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला.

महर्षींनी सांगितले की हा रोग त्याच्या पूर्वजन्मीच्या पापांचा परिणाम आहे — त्या जन्मी तो “कामद” नावाचा व्यापाऱ्याचा मुलगा होता, ज्याने क्रूरपणे निरपराध लोकांची हत्या केली होती, त्यामुळे त्याला शाप मिळाला होता.

महर्षींनी त्याला उपाय सांगितला — गणेशभक्ती. राजा एका जीर्ण गणेश मंदिरात गेला, उपाशी असूनही भक्तिभावाने उपासना करू लागला आणि आपल्या धनाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. यामुळे त्याचे पाप क्षीण झाले.

गणेश उपासनेच्या सामर्थ्याने त्याचे पापरूपी विकराळ रूप त्याच्यापासून वेगळे झाले आणि नाहीसे झाले. शेवटी महर्षींच्या कृपेने व गणेशपुराण श्रवणामुळे त्याचा कुष्ठरोगही नाहीसा झाला.

बोध . आपण जे काही करम करतो त्याचे फळ आपणास भोगावेच लागते…पण सत्कर्म करून आपण जी काही चुकीचे कर्म केली असतील..त्याची तीव्रता कमी करू शकतो…राजा असो किंवा अजून कुणी असो..प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाचा लागतो…त्यामुळे प्रत्येक कर्म करत असताना आपण सावध असणे आवश्यक आहे…अनेकदा आपण चुकीचे कर्म करताना आपणास असे वाटते की मला कुणी पहात नाही…जरी बाहेरचे कुणी पहात नसेल..तरी आपले कर्म हे आपणच पहात असतो..जसे इतरांचे वाईट कर्मावर आपण न पाहता बोट ठेवू शकतो..तर आपणच केलेल्या कर्मा पासून आपली सुटका कशी होईल..म्हणून प्रयत्न करू चांगले कर्म करण्याचे…जरी चुकून वाईट कर्म झाले असेल..तर नक्कीच त्याबद्दल माफी मागा… पहा आपली चूक आपण मान्य करणे हे सुद्धा एक चांगले कर्म आहे..यातून आपण आपली अंतर्गत शुद्धी करतो..पण चूक मान्य करणे ही क्रिया सुद्धा मना पासून असावी…पहा आज आपल्या जीवनात सुख दुःख आहेत…किंवा असणार आहेत..ती आपल्याच कर्माची फळ असणार आहेत..त्यामुळे प्रत्येक कर्म हे विचार पूर्वक करूया…त्या साठी..गणपती बाप्पा कडेच प्रार्थना करूया…! बोला गणपती बाप्पा मोरया..!
प्रार्थना… हे गणपती बाप्पा…आज जी काही सुख किंवा दुःख आमच्या जीवनात आहेत..ती आमच्या कर्माचीच फळे आहेत…आज राजा
सोमकांत याची गोष्टीला निमित्ताने तू आम्हाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते याची जाणीव करून दिलीस त्याबद्दल धन्यवाद…आम्हाला प्रत्येक कर्म करताना या नियमाची आठवण असू दे..आम्ही हे विसरणारच..पण तू तर बुद्धी दाता आहेस…आम्हाला सदैव जागृत अवस्थेत कर्म करून घे…चुकीचे कर्म करण्यापूर्वी आम्हाला त्या कर्माची जाणीव करून दे… चांगल्या कर्मा साठी आम्हाला तयार कर.. हे तुझ्या कृपे शिवाय शक्य नाही…सदैव कृपा कर…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!


Share
और पढिये !!

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...