हे समर्था… माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे… माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत संपत नाही..तो पर्यंत कोणतीच प्रगती होऊ शकत नाही..धन्यवाद समर्था..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..👍
www.chetnakeswar.com
चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?
चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...