हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

Feb 13, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन स्वामीं काळजी घेण्यास सांगत आहेत..काळजी पण काळजी म्हणजे चिंता नव्हे तर आपण जे काही कर्म करतो..ते कर्म करताना काळजी घेण्यास स्वामीं सांगत आहेत..आपण जे काही कर्म करत आहोंत ते चुकीचे कर्म तर करत नाही ना..म्हणजे आपण जे काही कर्म करत आहोत त्यामुळे देश, समाज, वन्य जीव प्राणी यांचे आपण नुकसान तर करत नाही ना..जर आपण नुकसान करत असू व आपणस वाटत असेल की मला कुठे कोण पहात आहे.. स्वामीं पहात आहेत…! पहा रस्त्यावर कचरा टाकु नका, थुंकू नका हे आपण लहानपणा पासून ऐकतो, बोलतो..अनेक ठिकाणी बोर्ड सुद्धा असतो की असे करू नका नाही तर दंड होईल.. आपण मात्र नजर चुकवून या गोष्टी करतो..आपणस आनंद होतो की मला कुठे कुणी पाहिले..पण आपण हे विसरतो की हे स्वामीं।पहात आहेत..आपण अशी चूक करून आपण स्वतः ला तर फसवतोच त्याच बरोबर आपल्या पुढच्या पिढीचे सुद्धा नुकसान करत आहोत..ते कसे पहा आपण लहानपणी दुधा शिवाय कशालाच प्लास्टिक पिशवी वापरत नव्हतो..आपले काही अडत होते का?? आज आपण प्लास्टिक पिशवी वापरतो..त्याचा परिणाम रस्त्याच्या कडेने प्लास्टिक मध्ये कचरा..हे कर्म कुणी केले आपण..याची फळे आपण तर भोगत आहोतच पण भावी पिढी सुद्धा यांचा दुष्परिणाम भोगणार आहे..पहा…पहा ही चूक आपण करतो व म्हणतो आम्ही नाही इतर लोक..म्हणून प्रत्येक कर्म करताना स्वामीं ना भूषणावह कर्म करावे..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...