हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

Feb 12, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८)

प्रेरणादायी बोल

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. यावंर आपण चिंतन मनन करायचे आहे हे खूप महत्वाचे आहे.. आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि जर स्वामीं कडून अपेक्षा करायची तर मग इतरांकडून अपेक्षा करायची नाही का? असे नाही अपेक्षा करायची नाही पण अपेक्षा भंग झाला तरी वाईट वाटून नाही घ्यायचे…पहा समजा आपण एखाद्या व्यक्तीला मदत करता, तिचा आदर करता, तिला हवे नको ते सर्व देता.. त्याचे कधीच मन दुखावत नाही.. पण हे सर्व करत असताना आपल्या मनात हे विचार असतील कि भविष्यात हि व्यक्ती मला मदत करेल.. तर हे विचार म्हणजे देवघेव करण्याचे विचार झाले.. पण आपण मनात कोणतेच विचार न ठेवता समोरच्या व्यक्तीला मदत करत असेल तर हे आपले निस्वार्थ कर्म झाले.. आता भविष्यात त्या व्यक्ती ने मदत केली तर स्वामींची इच्छा.. आणि जरी त्या व्यक्तीने आपणस भविष्यात मदत नाही केली तरी हि स्वामींची इच्छा आहे  हि समज आपणस ग्रहण करायची आहे.. कारण सर्वांना प्रेरणा देणारी तीच तर शक्ती आहे.. म्हणून आपणस जी काही अपेक्षा करायची आहे ती स्वामी कडून करायची आहे कारण स्वामी आपणस तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे.. कारण जे आपल्या साठी अयोग्य आहे ते स्वामी कधीच देत नाहीत .. जेव्हा  हा विचार आपल्या अंतर्मनात कोरला जातो.. तेव्हा आपणास कोणत्याच गोष्टीचे दुःख होत नाही… म्हणेजच आपला कधीच अपेक्षा भंग होत नाही.. कारण आपण जाणतो स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे..धन्यवाद स्वामी .. कोटी कोटी धन्यवाद… !


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...