Share

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन ‘होकार’ देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे “नाही” बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता गुण वाढवण्यास सांगत आहेत.. पहा विश्वसनीयता हा शब्द आपण अनेकदा ऐकतो बोलतो.. पण हा गुण आपण इतरांकडून अपेक्षा करतो पण हा गुण आधी आपण विकसित करणे आवश्यक आहे. तो कसा विकसित करायचा हे स्वामींनी आपणस सांगितले आले.. पहिल्याच ओवीत स्वामी सांगत आहेत अरे एखादे कार्य आहे जे करणे आपणस शक्य नसेल तर स्प्ष्ट पणे नकार दे.. उगाचच भावनिक होऊन होकार देऊ नकोस.. म्हणजे नेमकं काय तर आपण एका उदाहरणातून पाहू.. समजा आपणस कुणीतरी उसने पैसे मागत आहे.. आता ती व्यक्ती म्हणते मला १०० रुपये उसने देतोस का ? दोन तीन दिवसांत दिले तरी चालतील.. आपण त्या व्यक्तीला पैसे देत असू तर काहीच हरकत नाही.. पण कधी कधी आपण काय करतो आपणस देण्याची इच्छा नसते..पण त्याला वाईट वाटू नये यासाठी आपण देतो म्हणतो किंवा खोटं खोटं प्रयत्न करतो म्हणतो.. ती व्यक्ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवते.. आपण मात्र तिला पैसे देत नाही..जेव्हा दोन दिवसांनी आपण त्या व्यक्तीला सांगतो अरे शक्य नाही.. हेच आपण जर त्या व्यक्तीला पहिल्यांदाच सांगितले असते कि मला पैसे देणे शक्य नाही.. जेव्हा आपण नाही म्हंटलो तेव्हा कदाचित तिला वाईट वाटले असते पण त्या व्यक्तीला आपल्या बाबत भविष्यात विश्वास निर्माण होईल कि व्यक्ती जे म्हणते तेच करते.. इथे आपण अनेक उदाहरणा द्वारे हि स्वामी वाणी समजून घेऊ शकतो.. थोडक्यात आपल्या बोलण्यात मृदु भाषेत स्पष्टपणा असावा.. हा सप्ष्टपणा आपल्यात आत्मविश्वास निर्माण करेल..आपले संपूर्ण व्यक्तिमत्व हे विश्वसनीय असे बनेल.. धन्यवाद स्वामी .. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय .. !


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...