अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४)

आजचे चिंतन-मनन

अनन्य भक्ती दे समर्था !
अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!
निरंतर ध्यास दे समर्था !
आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.. स्वामी आपणस आवश्यक असणारी भौतिक वस्तु आपण मागतं असतो .. पण आपली भौतिक गरज कधीच संपत नाही.. एक गरज संपली कि आपण दुसरे काही तरी मागतच असतो.. इथे आपण स्वामींना जे खरंच मागायचे आहे ते मागत आहोत.. अनन्य भक्ती.. अशी भक्ती जी भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे..इथे संपूर्ण समर्पण भाव आहे..काही होवो स्वामी जे करणार ते योग्यच आहे.. असा भाव.. अनन्य भक्ती ची अवस्था स्वामी कृपेशिवाय नाही प्राप्त होऊ शकत.. त्या साठी कायम आपणस स्वामी चरित्रावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे..अतूट अभेद्य श्रध्दा.. हि श्रध्दा ची उच्च्तम अवस्था आहे.. म्हणजेच कोणताही प्रसंग असो.. मुखातून फक्त स्वामी नामच येते.. किती अडचण असो.. समस्या असो.. स्वामी नामच येते..म्हणजेच इथे आपली श्रद्धा इतकी असावी कि काही होवो स्वामी सेवा सुटता कामा नये…आपल्या मनाला फक्त स्वामी सेवेचाच ध्यास लागावा.. जेव्हा अनन्य भक्ती,अतूट अभेद्य श्रध्दा, निरंतर ध्यास निर्माण होईल तेव्हा आपले जीवन हे आनंदी बनेल.. आणि आपली सेवा हि सेवा न राहता सेवेचा महायज्ञ होईल.. म्हणूनच स्वामींना भक्ती श्रद्धा , विश्वास आणि स्वामी सेवेचा ध्यास मागा.. हे सर्व एका दिवसात मिळेल का? नाही या साठी आपणस अखंड स्वामी नाम सेवा करणे आवश्यक आहे.. आज आता पासून स्वामी सेवेस सुरवात करूया.. धन्यवाद समर्था… !


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...