श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

Oct 29, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा – श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली… श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते… काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज ऋषींना ऐकवली.. . श्री रामाची कथा हि ज्ञानाची भांडार आहे… श्री रामाची कथा हि बुद्धिवान लोकांना विवेकी बनण्यास मदत करते.. आपल्या मनात असणाऱ्या शंकाचे निराकरण या कथेने होते… कथा हि अमृतरूपी आहे.. म्हणजेच आपणस प्रेरणा देणारी अशी आहे.. सर्व दुःख, भय यांचा नाश करणारी आहे.. खरंतर राम कथा हि आपल्यातील असुरी विचार, आचार यांचा नाश करणारी आहे… भक्ती , प्रेम आणि श्रद्धा यांची खाण हि राम कथा आहे… श्री तुलसीदास म्हणतात रामकथा हि मंदाकिनी नदी सारखी आहे.. निर्मळ अशी.. श्री रामाचे चरित्र हे धर्म, अर्थ , काम , मोक्ष यांची खाण आहे.. रोगाचे निवारक अशी वैद्य आहे.. शोक , भय दुःख विनाशक आहे… आपल्या मनातील काम क्रोधाची नाश करणारी आहे… आपल्या मनातील सर्व इच्छांची पुर्ती करणारी आहे… संपूर्ण जगाचे कल्याण करणारी अशी हि राम कथा आहे.. जसा पौर्णिमेचा चंद्र अंधार दूर करतो तशी हि राम कथा आपल्या जीवनातील अंधार दूर करते… थोडक्यात काय तर श्री राम कथा हा आपल्या सर्वांसाठी अभ्यासाचा चिंतन मननं करण्याचा असा ग्रंथ आहे.. फक्त यात एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे एकदम कोणत्याही तर्क वा वितर्क न लावता संपूर्ण कथा वाचण्याचा श्रवण करण्याचा… त्यावर चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत… !


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...