गजानन महाराज चरित्र दर्शन ३

Sep 26, 2021 | संत गजानन महाराज, हिंदी

Share

गजाजन महाराज बोल रहे है – यह सम्पूर्ण सृष्टि ब्रम्ह व्याप्त है… यहाँ मैला या शुद्ध ऐसा कोई भेद नहीं

 

श्री गजानन महाराज जी ने भोजन किया यह हम ने दूसरी लीला में देखा… अब श्री महाराज जी का भोजन ख़त्म होने के बाद…उनको पीने के लिए  पानी चाहिए…यह विचार बंकटलाल और दामोदर इनके मन में आया… श्री महाराज जी के पास पानी पीने का बर्तन था लेकिन उसमे…पानी नहीं था… तब दामोदर जी ने उन्हें विनय पूर्वक पूछा…महाराज आपको पीने के लिए पानी लावू क्या ? श्री महाराज ने उनके तरफ देखा और हँसे… और बोले आपको जरूरत होंगी तो जरूर पानी लावो…जगदव्यवहार के अनुसार खाना खाने के बाद पानी पीना तो चाहिए… श्री महाराज के आज्ञा अनुसार दामोदर जी पानी लाने घर में गए… उधर एक गाय… भैस और प्राणियों को पानी पीने के लिए  उधर व्यवस्था की गई थी श्री महाराज उधर गए और वह पानी उन्होंने ग्रहण किया… यह सब देखकर सभी लोग अचंबित हो गए  … दामोदर पानी लेकर आ गया… तब तक तो श्री महाराज ने पानी पी लिया था… यह सब देखकर दामोदर श्री महाराज को बोलते है श्री महाराज वह पानी मैला है… वह प्राणियोंके लिए  पानी है… में आपके लिए मटके का ठंडा और शुद्ध पानी लेकर आया हु… तब श्री महाराज बोलते है यह सब व्यावहारिक बाते  हमें मत बतावो…यह सम्पूर्ण सृष्टि ब्रम्ह व्याप्त है… यहाँ मैला या शुद्ध ऐसा कोई भेद नहीं होता… पानी तो पानी ही होता है… पानी और पीने वाला और अलग नहीं है… श्री महाराज जी की यह वाणी सुनकर बंकटलाल और दामोदर दोनों श्री महाराज जी के चरण छूने के लिया आगे आये लकिन उसी वक्त श्री महाराज वायु वेग से उधर से निकल गए| बोलो श्री गजानना महाराज की जय !

उपरोक्त लील का बोध तो बहोत ही गहरा है.. देखो श्री महाराज खाना खाने के बाद पानी के बारे में दामोदर ने उनसे पूछा तो उन्होंने बताया की जगद व्यवहार के अनुसार खाना खाने के बाद पानी तो पीना ही चाहिए.. देखो इसमें तो बहोत गहरी  समझ श्री महाराज हमें दे रहे है.. वो तो ब्रम्हांड नायक थे फिर भी उन्होंने हमें समझ देने के लिए  जगद व्यवहार के अनुसार पानी ग्रहण किया.. हमें भी अपना संसार करते वक्त..सभी चीजों की पूर्ति हमें करनी है ऐसा नहीं की सिर्फ आध्यात्मिक ता करनी है या सिर्फ संसार करना है… ऐसा नहीं करना है तो हमें सभी चीजों में एकरूपता लानी है…जैसे पानी अगर दूध में मिलता है तो उसका रूप धारण कर लेता है… फिर वह जिस चीज में मिलाया जाता है उसका रूप धारण करता है उसी तरह हमें संसार में रहना है… लेकिन वह काम की पूर्ति होने के बाद उस चीज में अटकना नहीं है हमें सदैव हमें हमारे मन पानी जैसे निर्मल बनाना है… यहाँ महाराज  हमें पानी का महत्व भी समझा रहे है… लेकिन यह बहोत बड़ा विषय हो जायेगा… इसपर हमें आगे भी मनन चितन करते है… चलो हम श्री गजानन महाराज जी से प्रार्थन  करते है.. श्री महाराज आज के लीला को निमित्त बनाकर आपने हमें आज जो बोध दिया उसके लिए धन्यवाद… पानी जैसा हमारा मन भी निर्मल हो जाए… इस मन पर हमेशा आपके नाम का जादू रहे जिससे शुद्ध ज्ञान की प्राप्ति हमे हमेशा होगी…हमारे मन का मैल  दूर हो जिससे आप जो हमें ज्ञान हमें देना चाहते हो उसके लिए  हम पात्र बने… धन्यवाद महाराज .. कोटि कोट धन्यवाद


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...