श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो !
लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे … काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर…एक व्रत लेने का निर्णय लिया…उन्होंने ऐसा व्रत किया की अगर मेरा अमुक अमुक काम हो गया तो में श्री गजानन महाराज जी को भांग अर्पण करूँगा…उन्होंने यह व्रत इसलिए लिया था की उनको खुद को भांग बहोत पसंद था… अब कुछ दिनों के बाद उनका कमा हो गया… अब व्रत पूर्ति करने के लिए वो। .. शेगांव में आ गए… आने के बाद उन्होंने देखा की श्री गजानन महाराज जी के दर्शन के लिए बहोत भीड़ थी… उनके मन में विचार आया की इतनी भीड़ में मेरा दर्शन कैसे होगा…और इतनी भीड़ में अगर में यह महाराज जी को अर्पण करूँगा तो उपस्थित लोग मुझे मारेंगे…उनके मन में यह विचार शुरू थे… उसी वकत श्री महाराज को उनके मन की बात समझ आ गई.. श्री महाराज ने उधर उपस्थित कुछ भक्तों को गोसावी की बुलाने को कहाँ..गोसावी नम्रतापूर्वक श्री महारज के सामने हाँथ जोड़कर खाद हो गया… तब श्री महाराज बोले लावो तुमने लायी हुवी भेट… जो तुम्हारे थैली में तीन महीने से राखी हुवी है… श्री महाराज की यह वाणी सुनकर वो अचंबित हो गया… उसी तरह श्री महाराज उसे बोले जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो.. इस तरह श्री महाराज ने सही समझ के साथ गोसावी के व्रत की पूर्ति कर के ली.

बोलो || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – उपरोक्त लीला तो हमारे लिए तो ज्ञान का भांडार है.. गोसावी जी को समस्या थी इसलिए उन्होंने वह समस्या छूटे इसलिए उन्होंने व्रत लिया… व्रत ऐसा लिया की जो उनको पसंद था… और जब व्रत की पूर्ति का वक्त आया तो वो डगमगाने लगे… ऐसी ही स्थिति हमारी होती है… हमको समस्या आती है तो हम ऐसा व्रत लेते है जो हमें अच्छा लगता है..वैसे तो श्री महाराज एक प्रकार से यहाँ समझ दे रहे है की व्रत लेना ही है तो ऐसा लो जिससे हम् में बदलाव हो… वैसे तो भगवान को हमसे कुछ भी नहीं चाहिए…व्रत करना ही है तो गलत आदते छोड़ने का व्रत करो यह श्री महाराज हमें बोध दे रहे है… अनेक लोगों को आदत होती है की कुछ भी समस्या आती है तो तुरंत व्रत लेते है… व्रत ऐसा लेते है… हे ईश्वर मेरा इतना काम कर दो ..मुझे अमुक अमुक वस्तु अगर मिल जाएगी तो में तुम्हे यह यह चीज अर्पण करूँगा…पाहि बात तो यह है की भगवांन और हमारे बीच का जो रिश्ता है.. वो क्या व्यवहारिक रिश्ता है क्या? नहीं ना तो फिर क्यूँ भगवान् को व्रत करते हो… करनी है तो प्रार्थना करो… भक्ति माँगो ..भगवान् को हमसे कुछ है चाहिए …जिसने यह ब्रम्हांड निर्माण किया उसको हमसे यह भौतिक वस्तु लेकर हम पर वो कृपा करेंगे क्या…कितना गहरा बोध महाराज दे रहे है… !

चलो हम श्री महाराज से प्रार्थना करते है… श्री गजानन महाराज हमें आपसे क्या मांगना है… यह समझ नहीं है… आजकी लीला के माध्यम से हमें आपने यह समझ दी उसके लिए धन्यवाद…हमें व्रत करने की नहीं भक्ति बढ़ने की समझ दो… हमें माँगने की नहीं… हमारे विकारों को छोड़ने की समझ दो… यह प्रार्थना करवा लेने के लिए धन्यवाद

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत – हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही.
श्री गजानन महाराज लीला – श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले… आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार असा विचार श्री बंकटलाल व श्री दामोदर यांच्या मनात आला… श्री महाराज यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी भांडे होते परंतु त्यात पाणी नव्हते… तेव्हा श्री दामोदर यांनी श्री महाराजांना विनयपूर्वक विचारले… महाराज आपणस पिण्यासाठी पाणी आणू का ? श्री महाराज यांनी त्यांच्याकडे पहिले आणि हसले… आणि म्हणाले… आपणास आवश्यकता वाटत असेल तर जरूर पाणी आणावे… जगाच्या व्यवहारानुसार जेवण केल्यानंतर पाणी पिणे आवश्यक आहे… श्री महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे दामोदर घरात पाणी आणण्यासाठी जातात… तिथे गाई… म्हशी.. घोडे तसेच इतर पाळीव प्राण्यासाठी पाणी पिण्यासाठी एक हौद होता… श्री महाराज तिथे गळे व त्यांनी तेच पाणी ग्रहण केले… हे सर्व पाहून सर्व लोक आश्चर्य चकित झाले… दामोदर पाणी घेऊन येऊ पर्यंत श्री महाराजांनी पाणि ग्रहण केले होते… हे सर्व पाहून दामोदर श्री महाराजांना म्हणाले.. श्री महाराज ते पाणी अशुद्ध आहे.. ते पाणी प्राणी पितात… मी तुमच्या साठी माठातील शुद्ध व थंड पाणी घेऊन आलो आहे… तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले… या सर्व व्यवहारिक गोष्टी मला सांगू नका … हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही… पाणी हे पाणीच असते… पाणी आणि पाणी पिणारा वेगळा नाही… श्री महाराज यांची हि वाणी ऐकून बंकटलाल आणि दामोदर दोघेही श्री महाराज यांचे चरण स्पर्श करण्यासाठी पुढे आले.. परंतु श्री महाराज वायू वेगाने तिथून निघून गेले… बोला श्री गजानन महाराज कि जय !
!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – श्री गजानन महाराज वरील लीलेतून खूपच खोल असा बोध देत आहेत… पहा ना श्री महाराज यांचे जेवण झाल्यानंतर श्री दामोदर यांनी श्री महाराजांना पाणी पिण्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले कि जगाच्या व्यवहारा नुसार पाणी पीले पाहिजे… पहा ना यात पहा खूप खोल संदेश आहे… ते तर ब्रम्हांड नायक आहेत तरीही… जगाच्या व्यवहारा नुसार त्यांनी पाणी ग्रहण केले… आपणस सुद्धा संसार करताना… सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे… असे नाही कि फक्त आध्यात्मिकता किंवा संसार करायचा आहे… आपणस सर्व गोष्टीत एकरूपता आणायची आहे… जसे पाणी दुधात एकत्र केले तर दुधाचा रंग धारण करते… म्हणजे ज्यात मिळवले जाते त्याचे रूप धारणा करते… अगदी तसेच आपणस संसारात राहताना आपले कर्म करायचे आहे…एखाद्या कामाची पूर्तता झळाई कि त्यात अडकायचे नाही.. आपणस आपल्या मनाला पाण्याप्रमाणे निर्मळ… शुद्ध बनवायचे आहे… इथे महाराज पाण्याचे महत्व पण सांगत आहेत… पण यावर आपण पुढे चिंतन करूया…

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज आपण आजच्या लीलेला माध्यम करून जो आम्हाला बोध दिलात त्याबद्दल धन्यवाद… पाण्याप्रमाणे आमचे मन सुद्धा शुद्ध करा… निर्मळ करा… या मनावर कायम तुमच्या नामाची जादू असावी… जेणेकरून आम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल… आमच्या मनावरील चुकीच्या धारणा दूर करा… जेणेकरून तुम्ही आम्हाला जे ज्ञान देऊ इच्छिता त्यासाठी आम्ही पात्र बनू… ! … धन्यवाद महाराज .. कोटि कोट धन्यवाद

 

श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

 

श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात होते… आता हे दृश्य येणारे जाणारे लोक पाहत होते… परंतु त्यांच्यापाशी जाऊन कोणी त्यांच्याशी बोलले नाही… त्याच वेळेस त्या तिथून श्री बंकटलाल व त्यांचे स्नेही श्री दामोदरपंत कुलकर्णी तिथून जात होते… श्री बंकटलाल अग्रवाल यांनी पहिले कि महाराज कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात आहेत… हे पाहून ते श्री दामोदरपंत कुलकर्णी यांना म्हणाले कि आपणस दिसताना हे सर्वसामान्य व्यक्ती वाटत आहेत परंतु नक्कीच हे सामान्य व्यक्ती नसावेत कारण जर हे सामान्य व्यक्ती असते तर त्यांनी अन्न मागून खाल्ले असते आणि श्री पातुरकर यांनी सुद्धा त्यांना जेवण दिले असते… हे नक्कीच कुणीतरी मोठे संत असावेत… त्यानंतर श्री बंकटलाल श्री महाराजान जवळ गेले… आणि विनयपूर्वक श्री महाराजांना विचारले कि ” महाराज आपण हे काय करत आहात ? आपणस भूख लागली आहे का ? मी आपल्या साठी भोजन घेऊन येऊ का ? श्री महारांजानी त्यांच्याकडे पहिले… त्यांची तेजः पुंजः मुद्रा पाहून श्री बंकटलाल यांना काय बोलावे हे सुचलेच नाही व ते लगेचच श्री पातुरकर यांच्या कडे गेले व त्यांच्या कडून भोजनाचे ताट घेऊन आले… त्यात विविध पदार्थ होते.. सर्वांनी श्री महाराजांना भोजन करण्याची विनंती केली… महाराजांनी ताटातील सर्व पदार्थ एकत्र केले व भोजन केले… हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले… आणि त्याच वेळी श्री श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
बोध -वरील लीलेच्या माध्यमातून आपणस अनेक बोध प्राप्त होत आहेत… ब्रम्हांड नायकाची प्रत्येक लीला आपणस शिकवण देण्यासाठीच असते… परंतु ती समजण्यासाठी श्री बंकटलाल अग्रवाल यांच्या सारखी भक्ती असावी लागते… पहा ना वरील लीलेत असंख्य लोक त्या रस्त्यावरून गेले… परंतु प्रत्येकाने हाच विचार केला कि कुणीतरी सामान्य व्यक्ती आहे… भूख लागली असेल त्या कारणाने… कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत खात असतील… त्याच रस्त्याने श्री बंकटलाल अग्रवाल त्यांच्या स्नेह्या सोबत जात असताना त्यांनी पाहता क्षणी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती नसावेत… पहा त्यांची चेतनेची अवस्था कि उच्च होती… तत्यांची लीला पाहूनच त्यांनी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती असू शकत नाहीत… श्री महाराज यांनी सर्व पदार्थ एकत्र केले व त्या नंतर भोजन केले… थोडक्यात बंकटलाल यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होत होते.. त्या प्रश्नाचे श्री महाराजांनी काही न बोलता उत्तर दिले… खरोखर श्री बंकटलाल यांची भक्ती ची अवस्था किती उच्च्तम असेल कि त्यांनी श्री महाराजांची लीला पाहूनच समजून गेले कि … हे कुणी सामान्य व्यक्ती असूच शकत नाहीत… आपणस श्री महाराज हा सुद्धा बोध देत आहेत कि.. अनेकदा काय होते कि आपणस अनेक पदार्थ आवडत नसतात त्यामुळे आपण ते खात नाहीत… परंतु श्री महाराज आपणस सांगत आहेत कि कोणत्याही पदार्थाचा स्वाद हा जीभेपर्यंत मर्यादित असतो… अन्न हे आपल्या शरीराची गरज आहे… त्याचे मुख्य काम आपल्या पोटाची तृष्णा शांत करणे … आणि आपणस शक्ती… स्फूर्ति देणे आहे… स्वाद घेणे हे उद्दिष्ट नाही…. त्या मुळे आपणस सर्व अन्न पदार्थांचे सेवन देवाचा प्रसाद म्हणून करायचे आहे …आणि हाच गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना शिकवायची आहे … !

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज.. आम्ही आपली लीला समजण्यास असमर्थ आहोत… आमच्या चेतनेची पायरी( समज) फारच कमी आहे… परंतु तुमची कृपा असेल तर नक्कीच ती वाढेल … आम्ही आपणास प्रार्थना करतो कि जशी कृपा श्री बंकटलाल अग्रवाल यांच्यावर केलीत.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव… ! धन्यवाद आई… धन्यवाद हि प्रार्थना करवून घेतल्या बद्दल धन्यवाद!

अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!!

श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते… ते मठाधिपती होते… एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता… त्या निमित्त त्यांनी अनेक लोकांना भोजनासाठी निमंत्रण दिले होते…त्या काळी जेवण करण्यासाठी पानाच्या पत्रावळीचा वापर केला जात… आज हि अनेक ठिकाणी याचा वापर होतो… जेवण  झाल्यावर त्या पत्रावळी त्यांच्याह घर शेजारी असणाऱ्या कचरा कुंडीत टाकल्या जात होत्या… सर्वप्रथम त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज त्या कचरा कुंडीपाशी येऊन बसलेले दिसले… आजानुबाहु , तेजस्वी मुद्रा ,दिगम्बर ,अंगावर जुन्या कापडाची बंडी आणि हातात चिलीम होती… परब्रम्ह श्री गजानन महाराज त्या पत्रावळी वरील जे भाताचे शीत होते ते उचलून खात होते…

!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – परब्रम्हाची प्रत्येक लीला हि आपल्या साठी प्रेरणा देणारी आहे… आणि त्यांच्या लीलेतुन बोध प्राप्त होण्यासाठी त्यांची कृपाच असावी लागते…  चला आपण त्यांनाच प्रार्थना करूया आम्हाला  हृदयातून मार्गदर्शन करा… अन्नाचा प्रत्येक कण  हा महत्वपूर्ण असा आहे… एक एक कणा पासून अनके कण बनतात आणि त्यातून अनेक जणांचे उदरभरण होऊ शकते… अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे हि समज आपणस कायम ठेवायची आहे… आपणस अन्नाचा एकही कण  वाया जाणार नाही या साठी प्रयन्त करायचा आहे… या ठिकाणी श्री गजानन महाराज श्री पातुरकर यांच्या  घरी जाऊन सुद्धा जेवण करू शकत होते… परंतु त्यांना आपल्याला समज देण्यासाठी हि लीला केली आहे… आपल्याला जेवढे आवश्यक आहे तवढेच अन्न  घ्या .. तसेच अन्नाच्या प्रत्येक कणाला  धन्यवाद द्या… त्याचप्रमाणे ज्या शेती मधून हे धान्य आले त्या शेतकऱ्याला धन्यवाद द्या… ज्यांनी हे अन्न  बनवले त्यांना धन्यवाद द्या…तसेच आणखीन ऐका  गोष्टीचे भान आपणस ठेवायचे आहे ते म्हणजे जेव्हा आपण बाहेर हॉटेल मध्ये जेवण करण्यास जातो त्यावेळेस आपणस या गोष्टी चे जास्त भान ठेवायचे आहे… कारण आपण अनेकदा अन्न  तसेच टाकून देतो… इथे आपणस विशेष काळजी घ्यायची आहे… आपला आहे अन्ना विषयी चा भाव…  समज श्री गजानन महाराजांच्या सेवेचे पहिले पाऊल ठरेल… !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज आज आपण आम्हाला अन्न हे पूर्णब्रम्ह हि जी समज  दिलीत त्या बद्दल धन्यवाद…हि समज आम्हाला कायम राहावी आणि अन्नाच्या एकाही  कणाचे नुकसान आमच्या द्वारे होऊ नये..अन्नाचा प्रत्येक कण  ग्रहण करताना तुमच्या बोधाची.. लीलेची आठवण असावी हीच प्रार्थना… धन्यवाद महाराज कोटि कोटि धन्यवाद

 

श्री गजानन चरित्र दर्शन ८

हमने लीला क्रमांक ८ मी देखा श्री गजाजन महाराज बंकटलाल के घर पर हि रहे… दुसरे दिन श्री महाराज कि विविध सुंगधी द्रव्य… से उनो मंगल स्नान किया गया… उनकी षोडष उपचार सहित पूजा कि गई… नैवैद्य भी दिखाया… सचमे इतना भक्ती मय  वातावरण था कि सभी लॉग सबकुछ भूलकर श्री सेवा में तल्लीन हो गए थे… बंकटलाल के ख़ुशी तो मन में नहीं समां रही थी… उसका घर तो द्वारकापुरी बन गया था… वो दिन सोमवार का दिन था… उस  वक्त उधर श्री बंकटलाल के  चचेरे भाई इच्छाराम  भी वहाँ  थे…वो शिवजी के भक्त थे… उनका उस  दिन उपवास था.. उन्होंने श्री महाराज को शाम के समय प्रार्थना की… श्री महाराज आप तो करुणाघन है… आप सभी क इच्छा की  पूर्ति करते हो..आपसे मेरी विनती है… आप ने दोपहर को भोजन किया ..अभी शाम को भी भोजन कीजिए ना… आप जब तक भोजन नहीं करेंगे तब तक में भी कुछ नहीं खावुंगा…आप सभी की इच्छा की पूर्ति करते हो… मेरी भी इतना इच्छा  पूर्ण करो… श्री महाराज तो करुणा घन  है… वो भोजन करने को राजी हो गए… इच्छाराम  भोजन की थाली लेकर आ गए…थाली में… आंबेमोहर चावल …मोतीचूर के लड्डू…जिलेबी….और भी भोत से पदार्थ थे… भोजन की थाली देखकर श्री महाराज खुद से ही बोले …” अब स तरह से खावो की कभी मिला न हो… सबको दिखादो अघोरी खाने की आदत” ऐसा बोलै कर श्री महाराज खाना खाने बैठे…उन्होंने थाली में का सभी अन्न खत्म  कर दिया…इतना अन्न खाया की… उनको जोर से उल्टी हो गयी… यह उनकी लीला थी बोलो श्री गजानन महाराज की जय

बोध – उपरोक्त लीला तो बहोत ही गहरी ऐसी है… उपरोक्त लीला में इच्छा रामजी ने अपनी इच्छा  युक्त भक्ति के लिए  श्री महाराज को भोजन का आग्रह किया।। उनको मालुम था की श्री महाराज का भोजन हुवा है फिर भी अपनी व्रत के पुर्ति के लिए श्री महाराज को भोजन का आग्रह किया… श्री महाराज ने भी हम सभी को बोध मिले इस लिए  भोजन करने के लिए तैयार हो गए… वे सिर्फ भोजन के लिए तैयार ही नहीं हुवे तो उन्होंने जो भी कुछ उनके भोजन  के लिए लाया था वो सभी  खत्म कर दिया और ख़त्म होने के तुरंत बाद उनको  उल्टी हुवी… यहाँ वो यह सब पचा सकते थे…  लेकिन उन्होंने वहाँ  जान बूझकर उल्टी  की… उनको सभी को दिखाना था की… किस भी चीज का आग्रह मत करो… जिसको जितनी भूख होंगी उतना वह खायेगा… आप उसे जोर जबरदस्ती से मत खिलावो… यहाँ इच्छा रामजी की तरह हमारा भी होता है…कोई भी खाने की अच्छी चीज दिखने के बाद.. हमें खाने का मोह हो जाता है… और फिर हमें भूख नहीं होती फिर भी हम अतिरक्त अन्न का सेवन करते है… और एक प्रकार से हमारे शरीर पर अत्याचार करते है..यहाँ गजानन महाराज वो अन्न पचा सकते थे लेकिन…हमें बोध देने के लिए  उन्होंने यह लीला की बोलो श्री गजानन महाराज की जय !

प्रार्थना – श्री गजानन महाराज आप तो करुणाघन …आजकी इच्छा  रामजी की लीला के माध्यम से हमें जो आपने हमारी गलत इच्छा वो पर किस तरह हमें काम करने की जरूरत है यह समझ हमें दी.. हमारे अंदर का इच्छाराम है उसका नियंत्रण आपके पास लो… जिससे हमें सही गलत की समझ प्राप्त हो जाएगी …धन्यवाद महाराज कोटि कोटि धन्यवाद।