गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

Sep 13, 2025 | चरित्र

Share

कथा  १ – गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक वाढवेल.” सूतजींना ही विनंती अतिशय भावली. ते म्हणाले — शौनकजी! आज मी तुम्हाला त्या देवतेची कथा सांगणार आहे, ज्यांच्यापासून सर्व ज्ञान आणि सर्व मंगलारंभ होतात — श्रीगणेशांची! आणि प्रथम त्यांनी प्रार्थना केली —नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने येन अगस्त्यसमः साक्षात् विघ्नसागर शोषणे

बोध – भक्ती आणि श्रद्धेतून निर्माण झालेली शक्तीच आपले रक्षण करते. आणि प्रत्येक कार्याचा आरंभ श्रीगणेशांच्या स्मरणानेच केल्यास यश निश्चित होते.

बोध – वरील कथा आपणस काय सांगत आहे सतत ज्ञानयज्ञ करायला हवा म्हणजे आपणस सतत काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवा.. कोणतेही ज्ञान आपणस तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपल्यात शिकण्याची प्रामाणिक इच्छा असेल.. श्रद्धा आणि भक्ती आपल्याला मानसिक स्थैर्य देतात. जेव्हा मन गोंधळलेले असते, तेव्हा शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या ध्येयाचे स्मरण करा.

प्रार्थना – हे गणपती बाप्पा आमच्या जीवनात ज्ञान यज्ञ येऊ दे.. सतत काही तरी नवीन शिकणायची सवय आमच्यात निर्माण कर.. तूच तर बुद्धिदायक आहेस.. आम्हाला सतत नवीनशिकण्याची बुद्धी प्रदान कर.. हे तुझ्या कृपेशिवाय शकय नाही.. कृपा कर.. धन्यवाद हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. बोला गणपती बाप्पा मोरया


Share
और पढिये !!

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...