श्री शिवमहापुराण १

Apr 28, 2025 | Uncategorized

Share

श्री शिवमहापुराण १ – आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी प्रार्थना भगवान भोलेनाथाच्या चरणी करूया… श्री शिवमहापुराण एक पवित्र असा ग्रंथ आहे.. यात भगवान शंकरांच्या लीला, उपासना आणि तत्त्वज्ञान यांचे सुंदर वर्णन आहे.१८ महा पुराण आहेत त्यात श्री शिवमहापुराण हा ग्रंथ आहे. शिव महापुराण” या ग्रंथाचे मूळ रचनाकार महर्षी वेदव्यास (व्यासमुनी) आहेत. मूळ शिव महापुराण संस्कृतमध्ये आहे.त्याचे अनेक शिव भक्तांनी मराठीत अनुवाद केला आहे. शिव महापुराण १२ संहितांमध्ये आहे. यात एकूण २७००० श्लोक आहेत.
विद्येश्वर संहिता

रुद्र संहिता

शतरुद्र संहिता

कोटिरुद्र संहिता

उमासंहिता

कैलाससंहिता

वायवीय संहिता

लिंग संहिता

वर्ण संहिता

रुद्रयामल संहिता

दक्षणामूर्तिसंहिता

व्याससंहिता
वरील प्रत्येक संहिते मध्ये अध्याय आहेत..
आज आपण इथेच थांबूया श्री शिवाय नमस्तुभ्यं
हे महादेवा आम्हाला आज जी काही सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. अशीच अखंड श्री शिवमहापुराण सेवा करून घे हीच प्रार्थना.
www.chetanakeswar.com


Share
और पढिये !!

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...