श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

Sep 19, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार दिला.. हा नकार ऐकताच त्यांना फार राग आला आणि त्यांनी त्या नोकराला मारले इतके मारले कि तो बेशुद्धच पडला.. त्याच्या नातेवाईकांनी त्याला उचलून देशमुखांकडे नेले.. देशमुखाने पाटलांच्या विरोधात फिर्याद नोंदवली.. आता मात्र पाटील घाबरले.. त्यांना काय करावे काही सुचत नव्हते.. तेव्हा ते श्री महाराजा कडे आले.. महाराजांना सर्व हकीगत सांगितले.. महाराज म्हणाले अरे.. आधी विचार केला नाहीस.. आपण दोघेही समंजस आहात तरी एकमेकांशी भांडता.. लोकांनी आपल्या कडून काय घ्यावे.. महाराजांचे हे बोलणे ऐकून खंडू पाटील यांना आपली चुक समजली.. त्याचा त्यांना पश्चात होत होता.. महाराज म्हणाले काळजी करू नकोस काही होणार नाही.. महाराजांच्या वाणी प्रमाणे खंडू पाटील यांची फिर्यादी तुन सुटका झाली.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – अनेकदा आपण रागाच्या भरात चुकीचे काम करतो.. कुणाला काही तरी बोलतो.. आपणस आपली चूक नंतर कळते.. पण नंतर पश्चाताप करून काय उपयोग.. त्या ऐवजी नेहमी कर्म करताना.. कोणतीही प्रतिक्रिया देताना ती एकदम रागात न देता शांतपणे द्यावी..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...