स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

Aug 12, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा…!
बोध– वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू…स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते…”सूरदास” ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण भक्ती करताना नाम सेवा केली..नामात तल्लीन झाले…मग काय..त्यांची हाक इतकी भाव पूर्ण होती की स्वामीं ना वो द्यावी लागली..आपणस ही स्वामीं नामाची कास धरायची आहे..अशी की जशी सूरदास यांनी धरली.. अडचण येतील..मुखातून स्वामीं नाम..आणि आपले कार्य सुरू ठेवायचे आहे..पहा आपला आणि स्वामीं चा सूर नक्की जुळेल…धन्यवाद स्वामीं..!

प्रार्थना– स्वामीं ज्या प्रमाणे सूरदास यांचा सूर तुझ्या भक्तीत एकरूप झाला तसे आमचे.. सूर स्वामीं नामाशी एकरूप कर..आमचा सुरू म्हणेल हे करेल..त्याला परत तुझ्या नामच्या सुरात एकरूप कर..हे तूच करू शकतोस..धन्यवाद समर्था..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...