श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

Jun 24, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. !

शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये आले पण ते कधीच एकाच ठिकाणी राहिले नाही.. ते कायम इतर गावामध्ये जात असत.. शेगांव मध्ये मारुती च्या मंदिरात श्रावण महिन्यात मारुतीचा उत्सव खुप मोठा होत असे.. तेव्हा अनेक पाटील लोक यात सहभागी होत असत.. या ठिकाणी उत्सवाचे नियोजन खंडू पाटील यांच्याकडे होते..या मारुती मंदिरात गजानन महाराज आले.. त्याच्या सोबत बंकटलाल हि आले होते.. श्री महाराज बंकटलाल यांस म्हणाले मी आता मंदिरात राहणार आहे .. आम्ही संन्यासी आहोत आणि संन्यास्याने एकाच ठिकाणी वास्तव्य करणे योग्य नाही जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीलेत खूप खोल असा बोध आहे.. महाराज सर्वत्र आहेत.. अमुक एकाच ठिकाणी महाराज आहेत असे आहे का नाही.. जेव्हा आपण बंकटलाल यांच्या प्रमाणे ह्रद्यातून ईश्वराला हाक मारतो तेव्हा महाराज आपणस भेटतातच केवळ आपली भक्ती आणि विश्वास असावा.. ! बोला श्री गजानन महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...