जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

Feb 25, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

!!श्री स्वामी समर्थ!!

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..!
www.chetnakeswar.com

स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे सांगितले आहे त्यानुसार..द्वारकाधिश म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री कृष्ण हे पांडवा बरोबर होते..राहिले..पहा इथे आपण पांडवांनी सुद्धा नामरूपी सेवा केली त्याच्या फलस्वरूप भगवान श्री कृष्ण त्यांच्या बरोबर होते… पहा इथे आपणस आणखीन एक बोध होतो तो म्हणजे आपण कुणाचे सानिध्य पसंद करतो.. पांडवांनी भगवान श्री कृष्ण यांची साथ पसंद केली परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहेच..आपण ही रोजच्या जीवनात कोणत्या लोकांबरोबर असते त्या नुसार आपले, आचार , विचार , आहार असतो..त्या नुसार आपले जीवन घडत असते..म्हणून आपण नेहमी सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहावे.. रोज नित्य नियमाने नाम सेवा करावी..जशी कृपा पांडवा वर झाली तशी नक्कीच आपल्यावर होईल..धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...