खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

Feb 14, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)*

*प्रेरणादायी बोल*

जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. जर फळे हवी असतील तर पेरले पाहिजे.. पेरणी करण्यापूर्वी जामिनीची मशागत केली पाहिजे..नको असणारा कचरा काढावा लागेल…वेळोवेळी आवश्यक प्रमाणात पाणी द्यावे लागेल..आवश्यकते नुसार खते द्यावी लागतील.. योग्य वेळी पीक काढावे लागेल..हेच स्वामीं आजच्या स्वामीं वाणीतून स्वामीं सांगत आहेत..आपल्या सर्वांना यश रुपी फळ हवे आहे..स्वामीं विचारत आहेत..सर्वप्रथम कष्ट कर…आधी आपल्या मनात जे विचार आहेत त्यांची मशागत कर..नको असलेल्या विचारांचा कचरा दूर कर..तो दूर कसा होईल तर चांगले वाचन, श्रवण केल्याने…नंतर बीज टाका..बीज कशाचे तुम्हाला काय करायचे आहे हे मनात निश्चित करा..त्याचा लिखित आराखडा बनवा..जसे मला पुढील एक वर्षात नवीन भाषा शिकायची आहे..मग त्या साठी आवश्यक ती माहिती तयार करा..कसे कसे नियोजन आवश्यक आहे..हे लिहून काढा..आता पेरणी सुरू करा..रोज संध्याकाळी चिंतन मनन करा..मी किती कष्ट घेतले..पाणी किंवा खते म्हणजे आपणस कोण कोण यात मार्गदर्शन करू शकतो ते शोधा..त्यांच्या कडून जे जे चांगले आहे..त्याचा वापर पाणी व कीटक नाशक म्हणून करा..म्हणजे आपले ज्ञान वाढेल..अज्ञान दूर होईल..वेळोवेळी आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याचे आत्म परीक्षण करा…कुठे कुठे कमतरता वाटते ती दूर करा..मनात विचार येईल थकलो।आता नको..खरंतर जेव्हा मन नको म्हणते..तो क्षण फार महत्वाचा कारण तेव्हा जर आपण थांबलो तर आपण यशापासून दूर जातो..मन नको म्हणत असेल तर अजून कष्ट करा..पहा..काही दिवसांत आपणस आपणस हवे असणारे यश आपल्या हातात येईल..तेव्हा हेच भाव ह्रदयातून प्रगट होतील.. धन्यवाद समर्था..कोटी धन्यवाद..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...