जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३)

आजचे चिंतन-मनन

जावे स्वामींना शरण !
करावे स्वामी आज्ञेचे पालन !!
ह्यातच आहे आपुले कल्याण !
संशय न धरावा मनी !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ शकते..स्वामीं ना शरण जायचे..याचा अर्थ आपले प्रत्येक कर्म हे आपणस स्वामीं सेवा म्हणून करायचे आहे..म्हणजे आपले कर्म करताना आपणस १००% द्यायचे आहेत… स्वामीं आज्ञेच पालन करायचे आहे..म्हणजेच..आपणस जे कोणते काम मिळाले आहे..ती स्वामीं आज्ञा समजून करायचे आहे..ह्यातच आपले कल्याण आहे..पण हे सर्व करत असताना आपल्या मनात कोणताही संशय असता कामा नये..हीच स्वामीं सेवा आहे..म्हणजेच आपले नित्य कर्म प्रामाणिकपणे करणे ही स्वामीं सेवेची प्राथमिक अट म्हंटलं तरी चालेल..चला तर मग आजपासून आपण जे ही कर्म करतो ते प्रामाणिक पणे करूया..स्वामीं सेवा स्वामीं चरणी रुजू करू या..धन्यवाद स्वामीं

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...