वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९)

आजचे चिंतन-मनन

वटवृक्षातळी अक्कलकोटी ,
आजही समर्थ निवास करती !!
प्रेमभावे दर्शना जाती ,
प्रत्यक्ष दिसती स्वामी !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे आपण दर्शन घेता. आजही तिथे आपणस.. टाळ मृदूंगाचा नाद आपण ऐकू येतो.. स्वामींचा निवास तिथे आहे.. आजही अनेकांना स्वामींचे दर्शन होते.. इथे आपणस स्वामी विषयी प्रेम भाव जागृत असणे आवश्यक आहे..आता स्वामी विषयी प्रेम भाव आपल्यात कसा जागृत होईल.. जेव्हा आपण नित्य सेवा करू.. नित्य स्वामी नाम घेऊ.. जेव्हा आपणास स्वामी नामावर प्रेम जागृत होईल तेव्हा.. स्वामींवर प्रेम भाव जागृत होईल.. जेव्हा भक्ती मध्ये प्रेम निर्माण होईल.. तेव्हा स्वामी सेवेचा आनंद प्राप्त होईल.. स्वामी सेवेत प्रेम.. आनंद आला कि स्वामी अनुभूती येणारच.. चला तर मग स्वामी सेवेत प्रेम भक्ती आनंद निर्माण करूया.. !


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...