काळजी नको करू मित्रा

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३)

आजचे चिंतन-मनन

काळजी नको करू मित्रा,
स्वामी तुझ्या पाठीशी आहे..!
ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास,
आता नशीब तुझ्या सोबत आहे..!!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला मित्राची उपमा दिली आहे..कारण आपल्या मना सारखा आपला दुसरा चांगला…खरा..मित्र दुसरा कोणी नाही..पण आपण मनाला मित्र बनवत नाही तर.. आपण।मनाचे गुलाम बनतो..मग मन आपणस नकारात्मक प्रतिसाद देते..आपणासही तेच खरे वाटते..त्या मुळे स्वामीं सांगत आहेत..मनाला मित्र बनव…मित्र झाले की..मनात विश्वास निर्माण होईल..स्वामीं पाठीशी आहेत..विश्वास ही स्वामीं सेवेतील खूप मोठी शक्ती आहे.. एकदा मन मित्र बनले..स्वामीं वर विश्वास दृढ झाला की..नशीब..ज्यावेळी वाईट होते तेव्हा आपण नशीब म्हणतो..पण नशीब हे दुसरे काही नसून आपल्यातील अविश्वास..आपल्यातील अविश्वास जाऊन विश्वास निर्माण झाला की..उरते ती फक्त स्वामीं ची साथ..चला तर मग मनावर काम करूया..स्वामीं नाम घेऊया.. धन्यवाद स्वामीं..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...