श्री रामचरित मानस 4

Nov 1, 2022 | Uncategorized

Share

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले… हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस… शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत… श्री महादेवांनी हे रचले आहे आणि पार्वती मातेस सांगितले आहे.. भगवान शंकरांनी यास श्रीरामचरित मानस हे नाव दिले आहे… श्री उमा महेश्वरच्या चरणी वंदन करून कथेस आरंभ करत आहे… भगवंताचा वास हा ह्रदयात असतो आणि तिथूनच भाव प्रगट होत असतात असेच भाव श्री तुलसीदासांच्या हृदयात प्रगट झाले आणि निर्मिती झाली श्री रामचरित मानस ग्रंथाची… यात सात कांड आहे.. प्रत्येक कांड हे आपणस आंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात आहे.. हे सुंदर असे काव्य आहे.. यातील प्रत्येक शब्द हे मन प्रसन्न करणारे असे आहेत.. धर्म ,अर्थ ,काम , मोक्ष याचे ज्ञान आहे.. जीवन कसे जगावे याचे यतार्थ वर्णन आहे.. श्री रामचरित मानस मधील प्रत्येक कथा हि आपल्या जीवनात रंग भरते… या कथेमुळे स्वतःवर कसे काम करावे याची प्रेरणा प्राप्त होते… जे कुणी हे चरित्र श्रवण वा वाचन करतात तेच याची महती समजू शकतात… संगत कशी असावी हे शिकवते हि कथा… श्रद्धा नसेल सद्गुरूंचे मार्गदर्शन नसेल तर श्री रामचरित मानस समजत नाही म्हणजेच श्री रामाची कृपा प्राप्त होत.. नाही.. या साठी श्री रामाची कृपाच असावी लागते… जर आपली श्री रामाच्या चरणी श्रद्धा असेल तर नक्कीच आपणस याचा लाभ होईल… राम भक्तीची हि गंगा आपल्या पर्यंत येत आहे


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...