श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

Aug 31, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया…विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले पाहिजे.. म्हणजेच कायम आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे… म्हणजेच बाप्पा आपणस प्रेरणा देत आहे आहेत कि ज्ञान प्राप्त कर… सुपासारखे कान आपणस प्रेरणा देतात कि ज्या प्रमाणे सुपाने आपण धान्य साफ करतो त्याच प्रमाणे आपणस बाप्पा सांगत आहेत कि तू अश्याच गोष्टी श्रवण कर जेणेकरून तुझे कल्याण होईल.. अश्याच गोष्टींचे श्रवण कर ज्यात सर्वांचे कल्याण भाव असतील.. ज्या श्रवण केले कि आपली चेतनेची पातळी उंचावेल असेच श्रवण करण्यास बाप्पा आपणस सांगत आहेत… एकदंत म्हणजेच भगवंतास आपण एकदंत म्हणतो यातून बाप्पा आपणस सांगत आहेत कि तुझ्या जवळ काय नाही या पेक्षा तुझ्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधानी असावे.. पण आपण नेमके उलटे करतो माझ्याकडे काय नाही यावर आपण रडत बसतो बाप्पा सांगतात तुझ्याकडे जे काही आहे त्याचा पुरेपूर वापर कर कारण तुला मी जे दिले आहे ते भरपूर आहे त्याचा वापर कर हि प्रेरणा आपणस बाप्पा च्या एकदंत पासून मिळते…बाप्पा चे उदर आपणस प्रेरणा देते कि इतरांच्या चुका आपण कोणत्याही कायम माफ कराव्यात.. कारण आपण इतरांच्या चुका पाहण्यापेक्षा त्यांच्यातील गुण घ्यावेत व चुका माफ कराव्यात… मोदक बाप्पा ला आवडतात यावरून बाप्पा आपणस सांगत आहेत कि ज्या प्रमाणे मोद म्हणजे आनंद, गोडवा जिव्हाळा हा मोदकात असतो त्या प्रमाणे आपण हि नेहमी आनंदी असावे आपले वर्तन सर्वांशी स्नेहपूर्ण असावे हा बोध आपणस बाप्पा देत आहेत..बाप्पा च्या हातातील परशु आपणस प्रेरणा देतो कि कोणतंही संकट आले तरी भिऊ नका तर त्याला समर्थपणे त्याचा सामना करा कारण संकट काळी आपणस विचाररूपी परशु वापरण्याचा बोध बाप्पा आपणस देत आहेत.. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे… आपणस बोध देतो कि आपण सदैव आपल्या कार्यसाठी तयार असायला हवे.. म्हणजेच चांगल्या कार्याचे वाहक बनण्याचा बोध इथे आपणस प्राप्त होतो.. थोडक्यात बाप्पा ची मूर्ती आपणस आपल्या विकासासाठी प्रेरणा देत आहे… चला तर मग बाप्पा ची सेवा करत करत बाप्पा ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करूया


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...