कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

Sep 15, 2025 | मराठी

Share

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला.

महर्षींनी सांगितले की हा रोग त्याच्या पूर्वजन्मीच्या पापांचा परिणाम आहे — त्या जन्मी तो “कामद” नावाचा व्यापाऱ्याचा मुलगा होता, ज्याने क्रूरपणे निरपराध लोकांची हत्या केली होती, त्यामुळे त्याला शाप मिळाला होता.

महर्षींनी त्याला उपाय सांगितला — गणेशभक्ती. राजा एका जीर्ण गणेश मंदिरात गेला, उपाशी असूनही भक्तिभावाने उपासना करू लागला आणि आपल्या धनाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. यामुळे त्याचे पाप क्षीण झाले.

गणेश उपासनेच्या सामर्थ्याने त्याचे पापरूपी विकराळ रूप त्याच्यापासून वेगळे झाले आणि नाहीसे झाले. शेवटी महर्षींच्या कृपेने व गणेशपुराण श्रवणामुळे त्याचा कुष्ठरोगही नाहीसा झाला.

बोध . आपण जे काही करम करतो त्याचे फळ आपणास भोगावेच लागते…पण सत्कर्म करून आपण जी काही चुकीचे कर्म केली असतील..त्याची तीव्रता कमी करू शकतो…राजा असो किंवा अजून कुणी असो..प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाचा लागतो…त्यामुळे प्रत्येक कर्म करत असताना आपण सावध असणे आवश्यक आहे…अनेकदा आपण चुकीचे कर्म करताना आपणास असे वाटते की मला कुणी पहात नाही…जरी बाहेरचे कुणी पहात नसेल..तरी आपले कर्म हे आपणच पहात असतो..जसे इतरांचे वाईट कर्मावर आपण न पाहता बोट ठेवू शकतो..तर आपणच केलेल्या कर्मा पासून आपली सुटका कशी होईल..म्हणून प्रयत्न करू चांगले कर्म करण्याचे…जरी चुकून वाईट कर्म झाले असेल..तर नक्कीच त्याबद्दल माफी मागा… पहा आपली चूक आपण मान्य करणे हे सुद्धा एक चांगले कर्म आहे..यातून आपण आपली अंतर्गत शुद्धी करतो..पण चूक मान्य करणे ही क्रिया सुद्धा मना पासून असावी…पहा आज आपल्या जीवनात सुख दुःख आहेत…किंवा असणार आहेत..ती आपल्याच कर्माची फळ असणार आहेत..त्यामुळे प्रत्येक कर्म हे विचार पूर्वक करूया…त्या साठी..गणपती बाप्पा कडेच प्रार्थना करूया…! बोला गणपती बाप्पा मोरया..!
प्रार्थना… हे गणपती बाप्पा…आज जी काही सुख किंवा दुःख आमच्या जीवनात आहेत..ती आमच्या कर्माचीच फळे आहेत…आज राजा
सोमकांत याची गोष्टीला निमित्ताने तू आम्हाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते याची जाणीव करून दिलीस त्याबद्दल धन्यवाद…आम्हाला प्रत्येक कर्म करताना या नियमाची आठवण असू दे..आम्ही हे विसरणारच..पण तू तर बुद्धी दाता आहेस…आम्हाला सदैव जागृत अवस्थेत कर्म करून घे…चुकीचे कर्म करण्यापूर्वी आम्हाला त्या कर्माची जाणीव करून दे… चांगल्या कर्मा साठी आम्हाला तयार कर.. हे तुझ्या कृपे शिवाय शक्य नाही…सदैव कृपा कर…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...