जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७)

आजचे चिंतन-मनन

सर्व शास्त्र हुनी थोर !!
असे माझा स्वामीराव !!
जिथे सर्व शास्त्र अपूर्ण !
तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि… आपणस लगेचच त्याचा विसर पडतो.. सर्व शास्त्रांहून थोर.. इथे आपली गल्लत होऊ शकते ती अशी कि आपण तुलना करत आहोत.. पण असे नाही.. प्रत्येक गोष्ट हि त्या ठिकाणी योग्य असते मग ते शास्त्र असो वा आणि काही.. सर्व शास्त्राची निर्मिती हि स्वामीच तर करतात… म्हणजेच इथे जर आपण विचार केला तर आपणस तुलना न करता स्वामींवर विश्वास दृढ करायचा आहे.. म्हणजेच क्षणिक गोष्टीत न अडकता स्वामी नामावर मनाला स्थिर कार्याचा आहे..जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! इथे आपल्यातील चुकीच्या मान्यतेवर प्रहार केला आहे.. पहा आपल्या जीवनात समस्या आहे.. समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण आध्यत्मिक सेवा करतो.. मग ती स्वामी सेवा असो वा आणखी काही.. पण स्वामी सेवा करतानाही आपण फक्त स्वामी सेवा करतो का नाही मग आपले मन म्हणते वा आणखी कुणी सांगते कि.. अमुक अमुक सेवा कर.. हे नाही ते कर… इथे एक गोष्ट परत सांगावीशी वाटते आपण कश्यावर टीका करत नाही आहोत पण जर आपली स्वामींवर श्रद्धा आहे.. विश्वास आहे मग का ? स्वामी सेवे व्यतिरिक्त आणखी सेवा करावी लागते.. का आपले मन अजूनही इतर सेवांकडे वळते.. का स्वामी नामावर स्थिर होत नाही.. कारण आपण स्वामींना आई म्हणून हाक मारत नाही.. आपली भक्ती अजून स्वामी चरणी दृढ नाही… आपणस हि भक्ती दृढ करायची आहे.. कोणतीही परिस्थिती येऊ मुखातून स्वामी नामच यावे.. म्हणजेच अंतर्मनात हा विचार कोरला गेला पाहिजे आता फक्त आणि फक्त स्वामी भक्ती.. स्वामी प्रेम..अशी स्वामी भक्ती प्रेम आपल्या जीवनात यावे हीच स्वामी चरणी प्रार्थना.. धन्यवाद समर्था.. !!

 


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...